शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पावसामुळे दुबार पेरण्या संकटात

By admin | Updated: July 23, 2014 23:45 IST

अपुऱ्या पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत होताच पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, दुबार पेरण्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

समुद्रपूर : अपुऱ्या पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत होताच पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी, दुबार पेरण्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.समुद्रपूर तालुक्यात अपुऱ्या पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सोमवारी ला झालेल्या दमदार पावसाने शेतकरी सुखावला. दरम्यान खोळंबलेल्या पेरण्या पूर्ववत झाल्या. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी जून महिन्यात आलेल्या तुरळक पावसात कपाशी पिकाची लागवड केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतात टाकलेले बियाणे करपले. या स्थितीची कृषी विभागाकडून दखल घेण्यात आली असून, याबाबत अहवाल पाठविण्यात आला असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी दिली. परंतु पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याचे दुबार पेरण्या संकटात सापडलेल्या आहे.पावसाने खंड न दिल्यास अंकूरणारे बीज जमिनीतच सडण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढावले जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात २६४ मिलीमिटर पाऊस झाला आहे. सतत पाऊस असल्याने शेतीचे कामे ठप्प पडली असून शेतात तन वाढू लागले आहे. दुबार पेरणीमुळे यावर्षी लागवडीच्या खर्चात तिपटीने वाढ झाली आहे.दरवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हादरला आहे. पैशांची तडजोड करण्यासाठी शेतकरी सावकारारकडे जमीन गहाण करीत आहे. शिवाय बँकांचे कर्ज थकीत आहे. त्यामुले पुन्हा कर्ज मिळत नाही. अशा भयावह परिस्थितीत दुबार, तिबार पेरणीच्या संकटातून शेतकऱ्यांना सावरणे जिकरीचे झाले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)