शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:25 IST

ओबीसीची जनगणना २०११ मध्ये करण्याचे आदेश देण्यात आले. याची आकडेवारी शासनाजवळ जमा आहे. मात्र, ती जाहीर केल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून सध्या जाहीर असलेली कर्जमाफी योजना फसवी आहे.

ठळक मुद्देछगन भुजबळ यांचे ओबीसी कार्यकर्त्यांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओबीसीची जनगणना २०११ मध्ये करण्याचे आदेश देण्यात आले. याची आकडेवारी शासनाजवळ जमा आहे. मात्र, ती जाहीर केल्या जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या असून सध्या जाहीर असलेली कर्जमाफी योजना फसवी आहे. तसेच ओबीसी, एससी, एसटी या मागासवर्गीय समाजाला शिष्यवृत्ती देण्यात अडचणी आणल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी, ओबीसी, मागासर्गीय, विद्यार्थी व वंचितासाठी लढा उभारा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.समता परिषदेच्या वर्धा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांची मुंबई येथे त्यांची भेट घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, संजय म्हस्के आदी उपस्थित होते. जुलै महिन्यात सेवाग्राम येथे समता परिषदेच्यावतीने जनगणना परिषद व ओबीसी मागासवर्गीय शिष्यवृत्ती यावर प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी यावे, अशी विनंती भुजबळ यांना करण्यात आली.