शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

कापसाला बोनस व सोयाबीनला एकरी मदतीची मागणी

By admin | Updated: November 7, 2015 02:05 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे व बाजारपेठेच्या सुलतानी व्यवस्थापनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे.

महाराष्ट्र कृषक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडेवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे व बाजारपेठेच्या सुलतानी व्यवस्थापनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदत अनिवार्य झाली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला बोनस देत सोयाबीनला एकरी मदत देण्याची मागणी महाराष्ट्र कृषक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत शुक्रवारी केली. शासनाच्या कृषी मुल्य आयोगाने ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हमीभावाची शिफारस केली. प्रत्यक्षात मात्र ४ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. यातील फरकाची रक्कम बोनसच्या स्वरूपात मिळावी. सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने एकरी अनुदान देण्यात यावे. कापूस व सोयाबीन पिकले नसल्याने बँकेचे कर्ज फेडता येणे अशक्य आहे, म्हणून संपूर्ण व सरसकट कर्जमुक्ती द्यावी. भूमिअधिग्रहण गोजी लघुपाटबंधारे प्रकल्पातील जमीन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागल्यामुळे लाभक्षेत्रात सिंचनाची वाढ झाली असून प्रकल्पाची आवश्यकता नगण्य झाली. बुडीत क्षेत्रातील ४५७.५ एकर सुपिक व सिंचित जमीन पाण्याखाली जाण्यापासून वाचवावी, अशी मागणी करण्यात आली. यासह विविध मागण्या करण्यात आल्या. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी वरील मागण्या मान्य कराव्या अन्यथा आम्ही शेतकरी उग्र आंदोलन उभारतील असा इशारा देण्यात आला. आंदोलनाला राकॉच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य शारदा केने, जिल्हाध्यक्ष शरयु वांदिले, संजय काकडे, शशांक घोडमारे, बाबाराव झलके, संजय कामनापुरे, विद्या सोनटक्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)