शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीची शेती ठरतेय तोट्याची

By admin | Updated: November 29, 2014 01:59 IST

‘कापूस म्हणजे समृद्धी’ असे समीकरण झालेल्या आर्वीची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती़ हे..

पिंपळखुटा : ‘कापूस म्हणजे समृद्धी’ असे समीकरण झालेल्या आर्वीची ‘कॉटन सिटी’ म्हणून ओळख होती़ हे वैभव अनुभवलेल्या तालुक्यावर आता क्विंटलने नव्हे तर किलोने कापूस मोजण्याची वेळ आली आहे़ लहरी निसर्ग व बी-बियाणे, खतांचे वाढते दर, मजुरांची टंचाई यामुळे कापसाची शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय, असा समज रूढ झाला आहे. यंदा कापूस व सोयाबीनने शेतकऱ्यांना पूर्णत: उद्ध्वस्त केले आहे़शेती अन् शेतकरी, हा आता थट्टेचा विषय झाला आहे. निसर्ग आणि सातबारा कोरा करू पाहणाऱ्या निगरगट्ट शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करीत आहे. नापिकीतून कर्जाचा डोंगर वाढत गेला की शेतकरी कापसाचा गळफास करतो. यंदाही निसर्गाने अशीच स्थिती करून ठेवली आहे. अनेक समस्या सहन करून कापूस आता घरात येऊ लागला तर हमीभावाचे भीजत घोंगडे कायम आहे़ शासनाने ४०५० रुपये भाव घोषित केला; पण पणनची खरेदी ठराविक ठिकाणी असल्याने खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट होत आहे. अग्रीम बोनस शासन कुणाला देणार, हे स्पष्ट होत आहे. खेडा खरेदीत वजन करण्याचे मोजमाप नाही. भावात गय नाही, अशाप्रकारे शेतकऱ्यांची लुटच होत आहे. यंदा सोयाबीनचा उतारा घटला आणि कपाशीलाही एकरी विशेष उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे़(वार्ताहर)