शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धक्कादायक; वर्धा जिल्ह्यात ५९ रुग्णांनी मागितली कोविड रुग्णालयातून स्वत:हून सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 09:54 IST

Wardha news मागील १२ महिन्यांत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातून तब्बल ५९ रुग्णांनी सुटी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देतीन शासकीय रुग्णालयातील १२ महिन्यांची स्थिती

वर्धा : कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे कोविड रुग्णालयात साधी ऑक्सिजन खाट मिळणे कठीण झाले आहे. असे असले तरी मागील १२ महिन्यांत वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातून तब्बल ५९ रुग्णांनी सुटी मागितल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात प्रत्येक कोविड बाधित डॉक्टराला देवाचाच दर्जा देत आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी ‘रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा’ ब्रीद वाक्याचा साजेसेच काम करीत आहे. जिल्ह्यात सध्या साडेपाच हजाराहून अधिक ॲक्टिव्ह कोविड बाधित असून कुठल्याही कोविड बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये साठी जिल्हा प्रशासनातील महसूल व आरोग्य विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्था प्रयत्न करीत आहे. असे असले तरी मागील १२ महिन्यांच्या काळात उपचारार्थ तीन शासकीय कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या तब्बल ५९ कोविड बाधितांनी स्वत:हून सुटी मागून घेतली आहे. तशी नोंद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने घेतली आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस