शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

घर बांधकामाच्या स्वप्नाला कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:00 IST

तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून वास्तव्यास असलेल्यांचे वादळी पावसाच्या तडाख्याने शेड उडून जात असल्याने धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. काहींच्या शेडची पडझड होत आहे. संचारबंदी व मजुरांअभावी विटा निर्मीतीचे कारखानेही बंद आहे. पावसामुळे कच्चा विटा विरघळल्याने वीट निर्मितीस वेळ लागणार आहे. त्यामुळे यावर्षी घर निर्माण होईल की, नाही अशी शंका घर बांधकाम करणाºयांना भेडसावत आहे.

ठळक मुद्देकुटुंबियांमध्ये चिंता। शेड उभारुन उदरनिर्वाह सुरू मजूर कामावर येण्यास तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपोहणा : परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांनी जुने जीर्ण झालेले घर पाडून नवीन बांधकाम करण्यास सुरूवात केली आहे. त्यापूर्वी निवास व्यवस्था म्हणून अनेकांनी तात्पुरते शेड उभारले. पण, आठ दिवसांपासून वादळी पावसाने कहर केल्याने टिनाचे छप्पर उडत असून अनेकांचे घराची पडझड झाली आहे. तसेच संचारबंदी लागल्याने घर बांधकामाकरीताच्या साहित्याची आयात बंद झाल्याने घराचे स्वप्न पूर्ण कधी होणार, याच चिंतेत नागरिक आहे. शेड उभारून धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या वीटा, वाळू आदी साहित्याची आयात बंद आहे. मजुरवर्ग कामावर येत नसल्याने घर बांधकाम करणाऱ्यांसमोर घराचे काम पूर्ण करणे हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून वास्तव्यास असलेल्यांचे वादळी पावसाच्या तडाख्याने शेड उडून जात असल्याने धोकादायक स्थितीत त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. काहींच्या शेडची पडझड होत आहे. संचारबंदी व मजुरांअभावी विटा निर्मीतीचे कारखानेही बंद आहे. पावसामुळे कच्चा विटा विरघळल्याने वीट निर्मितीस वेळ लागणार आहे. त्यामुळे यावर्षी घर निर्माण होईल की, नाही अशी शंका घर बांधकाम करणाऱ्यांना भेडसावत आहे.तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या शेडमध्ये संपूर्ण कूटूंब आपल्या निवाऱ्याची सोय करून लवकरात लवकर घर उभे होईल व त्यात प्रवेश करू अशी आशा अनेकांच्या मनात होती. पण, पावसाळाच्या दिवसात या अपुऱ्या व धोकादायक शेडमधेच जीवन जगावे लागणार असल्याने त्यांच्यासमोर मोठ प्रश्न उभा ठाकला आहे.विट निर्मितीवर ही परिणाम बांधकामे थांबली'मार्च, एप्रिल महिन्यात बांधकामे केली जातात. यंदा नागरिकांनी ग्रामीण भागात घर, शेतातील गोठे यांचे बांधकाम सुरू केले होते. पंरतु मार्च महिन्यात कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली यांचा परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला आहे. विटा, रेती, सिंमेट, लोखंड हे साहित्य मिळणे बंद झाल्याने बांधकामे ठप्प पडली आहे. या कामांसाठी मजूरही मिळत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.