शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

भाजप सरकारविरोधात काँग्रेसने दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 06:00 IST

देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. बँकींग व्यवस्था खिळखिळी झाली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा आव भाजप सरकारकडून केल्या जात असून ही कर्जमाफी फसवी आहे. देशात सध्या मंदीचे सावट असून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे.

ठळक मुद्देगांधी पुतळा चौकात केली निदर्शने : निवेदनातून रेटल्या विविध मागण्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपच्या केंद्र सरकारकडून सध्या जनहितविरोधी धोरण अवलंबले जात आहे. त्याचा निषेध करण्यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी स्थानिक सिव्हील लाईन भागातील महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात निदर्शने केली.देशात दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. बँकींग व्यवस्था खिळखिळी झाली आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा आव भाजप सरकारकडून केल्या जात असून ही कर्जमाफी फसवी आहे. देशात सध्या मंदीचे सावट असून दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. स्त्रीयांवरील अत्याचारांच्या प्रकारात वाढ होत असतानाही त्याकडे भाजप सरकार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला. आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात वीरेंद्र जगताप, सुधीर पांगुळे, शेखर शेंडे, पवनकुमार साहू, प्रविण उपासे, हेमलता मेघे, मिलिंद मोहोड, धैर्यशिल जगताप, अरुणा धोटे, प्रविण पेठे, बाळा माऊस्कर, रामभाऊ सातव यांच्यासह काँगे्रसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप