शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: September 20, 2014 23:59 IST

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने महा-आॅनलाईनमार्फत पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे़ कारभारात सुसूत्रता व पादर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या

आकोली : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने महा-आॅनलाईनमार्फत पंचायतराज संस्थांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे़ कारभारात सुसूत्रता व पादर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायतराज मंत्रालयाने इ-पंचायत राज्यात सुरू केले; पण यातील संगणक परिचालकांना वेळेवर व निर्धारित वेतन दिले जात नाही. यामुळे सेलू तालुक्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.महाआॅनलाईनने दिलेल्या सेवेपोटी पंचायतराज संस्थांनी संगणक परिचालकांना शासन निर्णयानुसार मासिक ८ हजार रुपये मानधन देणे बंधनकारक आहे़ असे असताना अवघे ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये मानधनावर त्यांची बोळवण केली जात आहे. जुलै महिन्यात अवघे २ हजार ५० रुपये मानधन देऊन संगणक परिचालकांची फसवणूक करण्यात आली़ गत वर्षभरापासून काम करणाऱ्या काही परिचालकांना कुठलाही मोबदला मिळाला नसल्याची धक्कादायक बाब पूढे आली आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळताना परिचालकांची होरपळ होत आहे. कपात केलेले मानधन मिळत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय असल्यामुळे ग्रा़पं़ ची कामे प्रभावीत झाली.(वार्ताहर)