शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालयाविरोधात नागरिकांचा एल्गार

By admin | Updated: June 17, 2015 02:25 IST

पिपरी (मेघे) ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये नागरी वसाहतीची मान्यता देण्यात आली आहे. असे

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे : पिपरी (मेघे) वासीयांचे धरणे वर्धा : पिपरी (मेघे) ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये नागरी वसाहतीची मान्यता देण्यात आली आहे. असे असताना या भागात कुठलीही व्यवसायीक परवानगी न घेत मातोश्री मंगल कार्यालय नामक इमारत बांधण्यात आली. यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे सदर कार्यालय बंद करावे, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. या मागणीकरिता मंगळवारी एक दिवशीय धरणे देत जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले. या ले-आऊटमध्ये सदर मंगल कार्यालयाच्या नावे कोणतीही व्यावसायिक परवानगी नसून त्यांच्याकडून येथे मुलांकरिता खेळण्यासाठी असलेल्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शिवाय फटाक्यांचा आवाज, शिल्लक अन्नाचा त्रासही या नागरिकांना आहे. या ले-आऊट मधील खुली जागा पार्किंगकरिता मिळावी म्हणून कार्यालयाचे संचालक काही राजकीय व्यक्तींशी हस्तांदोलन करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी नागरिकांनी निवेदनातून केला आहे. या खुल्या जागेचे सौंदर्यीकरणाचा ठराव यापूर्वीच झाल्याचे निवदेनात नमूद आहे. येथे उद्यान करण्याकरिता जिल्हा नियोजन समितीतून पाच लाख रुपये मंजुरही झाले आहे. या मागणीकरिता येथील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी उपसरपंच सतीश इखार, सदस्य विद्या कळसाईत, सुनील बुरांडे, सतीश बजाईत यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी) सौंदर्यीकरणाचा ठराव सात वर्षांपूर्वीच ४या ओपन स्पेस मध्ये सौंदर्यीकरण करण्याबाबत ग्रामसभेने २००८ मध्ये ठराव पारित केलेला होता, हे विशेष. याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून पाच लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. असे असताना ग्रामपंचायतीच्या ठरावा विरुध्द पदाधिकाऱ्यांनी भूमिका घेणे उचित नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ले-आऊट निर्माण झाले त्याच वेळी मंगल कार्यालयाच्या उद्देशाने जागा घेतली होती. ले-आऊट मालकानेही त्यावेळी ओपन स्पेस असलेले दोन प्लॉट मला दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायतीची परवानगी घेतली आहे. शिवाय मंगलकार्यालयासमोर असलेली रिकामी जागा ग्रा.पं.ला पार्किंगकरिता भाडेतत्त्वार मागत आहे. तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र येथील काही नागरिक ग्रा.पं.च्या सदस्यांशी हातमिळवणी करून राजकारण करीत आहे. -संजय ठाकरे, संचालक, मातोश्री मंगल कार्यालय, वर्धा