शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मुख्यमंत्री घेणार विकासाचा आढावा

By admin | Updated: May 2, 2015 00:05 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी जिल्ह्यात येत असून ते जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेणार आहेत.

प्रशासन सज्ज : कागदांची जुळवाजुळव सुरूच

वर्धा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी जिल्ह्यात येत असून ते जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेणार आहेत. याची माहिती जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पूर्वीच मिळाली असल्याने त्यांच्याकडून कागदांची जुळवाजुळव करण्याकरिता गत आठ दिवसांपासून सुरू असलेली धावपळ शुक्रवारीही दिसून आली. मुख्यमंत्री फडणवीस दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार आहे. या बैठकीत शेतकरी आत्महत्या व उपाययोजना हा महत्त्वाचा विषय आहे. सोबतच जलयुक्त शिवार अभियानाचाही आढावा मुख्यमंत्री घेणार आहे़ केम प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधायची होती. या प्रकल्पाचे जिल्ह्यात किती काम झाले, आतापर्यंत किती शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली, याचाही आढावा घेणार आहेत. सोबतच सिंचन सुविधा, सेवागाम विकास आराखडा, धडक सिंचन विहीर कार्यक्रम, अतिवृष्टीतील नुकसान व भरपाईवर या बैठकीत विचारणा होणार असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)