शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वाभीमानी शासनाविरूद्ध करणार चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:29 IST

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही.

ठळक मुद्देसुबोध मोहिते यांची माहिती : संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. उद्योगपतींच्या हिताचे हे शासन आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याही योजना नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला नाही. कापूस, सोयाबीन आदी पिकाला भाव नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे शासन असल्याने त्यांना त्यांची जागा शेतकरी दाखवून देणार? आता शेतकऱ्यांसाठी ही आरपारची लढाई असून २० आॅक्टोंबरला शेतकरी व कार्यकर्ते आपल्या हक्कासाठी चक्काजाम आंदोलन करणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील यांनी दिली.येथील विश्रामगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष पवन तिजारे, आर्वी विधानसभा अध्यक्ष गौरव वाघ, विश्वनाथ मस्के, समीर घोडे, आर्वी तळेगाव, आष्टी, कारंजा, रोहणा, खरांगणा जळगाव पिंपळखुटा आदी अनेक गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजाराची नुकसान भरपाई द्यावी ,सोयाबीन कापूस, तुरीच्या हमीभावाची खरेदी केंद्र सुरू करा, बोंड अळीचे अनुदान हेक्टरी ३७ हजार ५०० रुपये अदा करा ,वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, आधी मागणीसाठी सदर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुबोध मोहिते पाटील यांनी सांगितले.बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य दादा गाडगे यांचा सुबोध मोहिते पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद सर्कलपदी दिलीप रेवतकर तर सिंधी विहिरी जिल्हा परिषद सर्कल पदी गोपाळ नासरे यांची नियुक्ती करण्यात आली.या सभेत भाजप काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुबोध मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेतकरी स्वाभिमानी पक्षात प्रवेश घेतला. त्यांचाही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी मोहिते यांनी संवाद साधला.

टॅग्स :Subodh Mohiteसुबोध मोहितेChakka jamचक्काजाम