शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

‘समृद्धी’च्या कंत्राटदाराचा कॅम्प उडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:24 IST

नागपूर ते मुंबई महाराष्टÑ समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) गावाजवळ असलेल्या अ‍ॅपकॉन इनफ्लास कंपनी लिमिटेड यांनी बोरी शिवारात लावलेला कॅम्प बुधवारी झालेल्या वादळाने पूर्णत: जमीनदोस्त झाला आहे.

ठळक मुद्देवादळाचा तडाखा : कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : नागपूर ते मुंबई महाराष्टÑ समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील विरूळ (आकाजी) गावाजवळ असलेल्या अ‍ॅपकॉन इनफ्लास कंपनी लिमिटेड यांनी बोरी शिवारात लावलेला कॅम्प बुधवारी झालेल्या वादळाने पूर्णत: जमीनदोस्त झाला आहे.विरूळ (आकाजी)पासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरी शिवारात कॅम्प लावण्यात आला होता. येथे जवळपास २०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. ८ ते १० एकर परिसरात विस्तार असलेल्या या कॅम्पला मंगळवारच्या वादळाच्या तडाखा बसला. अधिकाऱ्यांची घरे, कार्यालय व गेस्ट हाऊस पूर्णत: कोसळून जमीनदोस्त झाले आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेला पेट्रोलपंपही पूर्णत: कोसळला असून कामावर असलेली जड क्रेन मशीनही कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील संपूर्ण इमारतीवरील टिनपत्रे उडून गेले. यामुळे येथील कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या संपूर्ण वादळामुळे अ‍ॅपकॉन कंपनीचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.वादळामुळे कर्मचाºयांनी जीव मुठीत घेऊन शेडमध्ये आश्रय घेतला होता, त्यामुळे कुठलीही जीवहानी झाली नाही, अशी माहिती या कॅम्पचे प्रभारी अधिकारी वीरेंद्रकुमार झा यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग