शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

बायपास मार्ग झाला धोक्याचा

By admin | Updated: February 16, 2015 01:36 IST

नागपूरवरून यवतमाळकडे जात असलेल्या अवजड वाहनांना पवनार वर्धा मार्गावरील दत्तपूर परिसरातून बायपास मार्ग काढून वळते करण्यात आले.

वर्धा : नागपूरवरून यवतमाळकडे जात असलेल्या अवजड वाहनांना पवनार वर्धा मार्गावरील दत्तपूर परिसरातून बायपास मार्ग काढून वळते करण्यात आले. सध्या या मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुले अपघाताचा धोका वाढला आहे. पूर्वी नागपूरवरू न येणारी अवजड वाहने वर्धा शहरातील मुख्य मार्गाने जात होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. अडचण थांबविण्यासाठी दत्तपूर परिसरातून बायपास मार्ग तयार करण्यात आला. या मार्गाने नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी अवजड वाहने वळती करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा अडचण कमी झाली. सध्या या मार्गावरून दररोज शेकडो अवजड वाहने धावत असतात. परिणामी या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. या मार्गावर वाहने ही भरधाव धावत असतात. अशावेळी खड्ड्याचाही विचार वाहनचालक करीत नाही. या खड्ड्यामुळे रात्रीला अपघाताचा धोका वाढला आहे. अवजड वाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूकही या मार्गाने होते. अशावेळी सदर खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची दैना झाली असतानाही संबधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. काहीच महिन्यापूर्वी या मार्गावरील मोठ्या खड्डा चुकविताना भीषण अपघात घडला होता. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. त्यामुळे प्रशासनाचे दखल घेत तात्काळ सदर खड्डा बुजविला. परंतु तो बुजवितानाही योग्य प्रकार न बुजविल्याने आता तो खड्डाही दबत चालला आहे. या मार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता या मार्गाची योग्य डागडुजी होणे गरजेचे आहे. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिवसा कसेबसे निभर असले तरी रात्री मात्र अपघातास निमंत्रण देण्याचा प्रकार सध्या येथे पहावयास मिळतो. त्यामुळे बांधकाम विभागाने याची दखल घावी आणि सदर मार्गावर जागोजागी असलेल्या खड्ड्यांची कायम दुरुस्ती करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी करीत असून संतापही व्यक्त करतात.(शहर प्रतिनिधी)या मार्गावर जुनापानी चौक परिसरात भला मोठा खड्ड पडला आहे. या खड्डा चुकविण्यासाठी वाहने रस्त्याच्या कडेने वाहन नेतात. परिणामी या रस्त्याच्या कडा खचत चालल्या आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. उरलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकले जात असल्याने दुर्गधी पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे असे अन्न टाकण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. काहीच महिन्यापूर्वी या मार्गावरील मोठ्या खड्डा चुकविताना भीषण अपघात घडला होता. यात ट्रकचालक जागीच ठार झाला. त्यामुळे प्रशासनाचे दखल घेत तात्काळ सदर खड्डा बुजविला. परंतु तो बुजवितानाही योग्य प्रकार न बुजविल्याने आता तो खड्डाही दबत चालला आहे. प्रशासनाने या खड्ड्यांची त्वरीत डागडुजी करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक करीत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात बळावले आहे.