शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

सोयाबीन उत्पादकांना बोनसचा दगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:31 PM

दिवाळी बोनस अशीच सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदा आवश्यक तेव्हा पिकाला पावसाचे पाणी न मिळाल्याने सध्या सोयाबीन पिकाच्या उताºयात घट येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देएकरी उत्पादनात होेतेय घट : दिवाळी सणादरम्यान जिल्ह्यातील शेतकºयांची वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी बोनस अशीच सोयाबीन पिकाची ओळख. परंतु, यंदा आवश्यक तेव्हा पिकाला पावसाचे पाणी न मिळाल्याने सध्या सोयाबीन पिकाच्या उताºयात घट येत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. गत वर्षीच्या तूलनेत यंदा सोयाबीनच्या उताºयात मोठी तफावत येत असल्याने दिवाळी बोनस पिकांनेच दगा दिल्याचे शेतकºयांकडून बोलले जात असून सदर परिस्थितीने शेतकºयांची चिंता वाढली आहे.यंदाच्यावर्षी अनेक शेतकºयांनी समाधानकारक पाऊस होईल या आशेने कपाशी व तूर पिकाला फाटा देत सोयाबीन पिकाची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला;पण वेळोवळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाची जोमाने वाढ झाली. हिरवेगार सोयाबीन पीक शेग भरण्याच्या अवस्थेत आले असता पून्हा पावसाने पाठ फिरवल्याने पाहिजे तशी शेंग भरली नाही. त्यातच महावितरणच्यावतीने भारनियमन सुरू करण्यात आल्याने ओलिताची सोय असलेल्या अनेक सोयाबीन उत्पादक शेतकºयांना वेळीच पिकाला पाणी देता आले नाही. त्यामुळे सध्या सोयाबीनच्या उताºयात कमाचीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.एक एकरात लावण्यात आलेल्या सोयाबीन पिकासाठी यंदा शेतकºयांना अखेरपर्यंत सुमारे १२ हजार रुपये खर्च आला. परंतु, त्याच्या तुलनेत सोयाबीनचे उतारेच येत नसल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे. गत वर्षी एकरी आठ ते दहा पोते सोयाबीनचे उतारे आले होते. तर यंदा एकरी चार ते पाच पोतेच सोयाबीनचे उतारे येत असल्याचे शेतकºयांकडून सांगितले जात आहे. एकूणच शेतकºयांसाठी दिवाळी बोनस म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाने यंदा जिल्ह्यातील शेतकºयांची कंबरच मोडली आहे. शिवाय दगाच दिल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आहे.दीड एकरात झाले केवळ दीड पोते सोयाबीनयंदाच्या वर्षी सोयाबीन साथ देईल अशी आशा शेतकºयांना होती. परंतु, अनेकांची आशा आशाच राहिल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. देवळी येथील शेखर कामडी नामक शेतकºयाला दीड एकरात केवळ दीड पोते सोयाबीन झाल्याचे सांगण्यात येते. ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळी बोनस पिकाने दगा दिल्याने कृषी विभागासह महसूल विभागाच्या कर्मचाºयांनी सर्वेक्षण करून शेतकºयांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.