शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

यंदाही कपाशी पिकावर बोंडअळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 05:00 IST

सोयाबीनचे पीक पूर्णत: उध्वस्त झाले असताना कपाशी पिकाची आस असलेल्या शेतकऱ्यांवर या माध्यमातून दुहेरी संकट आले आहे. अंदोरी येथील शेतकरी सुरेश दयणे यांनी चार एक शेत जमिनीत विविध कंपनीच्या ११५ सुपर कॉटन कपाशी बियाण्याची लागवड केली. पिकाची मशागत, निंदण, फवारणी खते आदींवर भरपूर खर्च करण्यात आला. पीक सुद्धा चांगले बहरले मात्र या पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे झाडांवरील सर्व कपाशीचे बोंडे पोखरली गेली.

ठळक मुद्देदुहेरी संकटात सापडला शेतकरी : कपाशीतून निघताहेत अळ्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकासोबतच कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यातच कपाशीच्या झाडाला बऱ्यापैकी बोंडे असली तरी बोंडअळीचे आक्रमणामुळे हे पीक उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. कपाशी पीकावर बोंडअळी येणार नाही अशा फसव्या जाहीराती करून संबंधीत बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांची लूट केली असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सोयाबीनचे पीक पूर्णत: उध्वस्त झाले असताना कपाशी पिकाची आस असलेल्या शेतकऱ्यांवर या माध्यमातून दुहेरी संकट आले आहे. अंदोरी येथील शेतकरी सुरेश दयणे यांनी चार एक शेत जमिनीत विविध कंपनीच्या ११५ सुपर कॉटन कपाशी बियाण्याची लागवड केली. पिकाची मशागत, निंदण, फवारणी खते आदींवर भरपूर खर्च करण्यात आला. पीक सुद्धा चांगले बहरले मात्र या पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे झाडांवरील सर्व कपाशीचे बोंडे पोखरली गेली. त्यामुळे ऐन वेळेवर हाती आलेल्या पिकाची माती झाली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतात हीच परिस्थिती असल्याने शेतकरऱ्यांच्या कपाळावर आड्या पडल्या आहे.शेतकरी दयणे यांनी याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे केली असता या विभागाचे एस.डी. गुट्टे, जी.एस. वंजारी व एस.एल.बुधवत यांनी सर्व शेताची पाहणी केली. तसेच याबाबतच्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठाकडे पाठविला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बोंडअळीमुक्तीची खोटी जाहिरात करून शेतकऱ्यांची फसवेगीरी करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :agricultureशेती