शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

१२५ शेतकºयांच्या बीटी कपाशीवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:40 IST

कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : अंकुरच्या ३०२८ या वाणावार सर्वाधिक प्रादूर्भाव

सुरेंद्र डाफ ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला. यामुळे आर्वी तालुक्यातील २४ कृषी मुख्यालयांतर्गत १३७ गावातील १२८ कपाशी पिकाच्या प्लॉटचे तालुका कृषी कार्यालयाने सर्वेक्षण केले. त्यातील १२५ शेतकºयांच्या कृषी प्लॉटवर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आला. यातील बहुतांश प्लॉट अंकूर कंपनीच्या ३०२८ या वाणाचे असल्याचे अहवालात नमूद आहे.आर्वी तालुक्यात एकूण २४ कृषी मुख्यालये असून यात खरांगणा, पिंपळखुटा, सोरटा, विरूळ, पानवाडी, दहेगाव (गोंडी), मदना, रसुलाबाद, पाचोड, रोहणा, वाढोणा, पांजरा (बोथली), आर्वी नांदोरा, बेढोणा, देऊरवाडा, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, शिरपू, धनोडी (बहा.), नेरी, वाठोडा, दहेगाव (मु.) या २४ गावांचा समावेश येतो. या मुख्यालयांतर्गत येणाºया गवातील शेतकºयांच्या १२८ प्लॉटवर बोंडअळीचे सर्वेक्षण झाले. यात आढळलेल्या बोंडअळीमुळे बियाणे कंपन्यांकडून शेतकºयांची फासवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये असाच प्रकार घडला होता. यावेळी बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.यंदाच्या हंगामातही हाच प्रकार झाल्याचे समोर आले आहे. यंदाच्या हांगामात या कंपन्यांवर काय कार्यवाही होते हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या कीड सर्वेक्षणासाठी कपाशी पिकाच्या दहा वाणांची निवड करून बोंड अळींच्या किडींचे सर्वेक्षण करण्यात आले होते.खरीपातील संकटाने शेतकरी हैराणयंदाच्या खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या या संकटात जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाच्यावतीने मदत मिळण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या शेतकºयांना मदत देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.गत दोन हंगामापासून कपाशी बीटी बियाण्यांवर मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यात आर्वी तालुक्यातील २४ कृषी मुख्यालयांतर्गत कपाशी पिकाच्या बोंडअळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यातून बियाणे कंपन्यांचा रोग प्रतिकारक्षम बियाणे असल्याचा दावा फोल ठरला आहे.- प्रशांत गुल्हाने, तालुका कृषी अधिकारी, आर्वी