शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

१२५ शेतकºयांच्या बीटी कपाशीवर बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:40 IST

कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : अंकुरच्या ३०२८ या वाणावार सर्वाधिक प्रादूर्भाव

सुरेंद्र डाफ ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कपाशीच्या बीटी वाणावर १२० दिवसापर्यंत बोंडअळीचा प्रभाव होत नसल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. असे असतानाही यंदाच्या खरीपात शेंदरी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला. यामुळे आर्वी तालुक्यातील २४ कृषी मुख्यालयांतर्गत १३७ गावातील १२८ कपाशी पिकाच्या प्लॉटचे तालुका कृषी कार्यालयाने सर्वेक्षण केले. त्यातील १२५ शेतकºयांच्या कृषी प्लॉटवर बोंडअळीचा प्रादूर्भाव आढळून आला. यातील बहुतांश प्लॉट अंकूर कंपनीच्या ३०२८ या वाणाचे असल्याचे अहवालात नमूद आहे.आर्वी तालुक्यात एकूण २४ कृषी मुख्यालये असून यात खरांगणा, पिंपळखुटा, सोरटा, विरूळ, पानवाडी, दहेगाव (गोंडी), मदना, रसुलाबाद, पाचोड, रोहणा, वाढोणा, पांजरा (बोथली), आर्वी नांदोरा, बेढोणा, देऊरवाडा, जळगाव, वर्धमनेरी, नांदपूर, शिरपू, धनोडी (बहा.), नेरी, वाठोडा, दहेगाव (मु.) या २४ गावांचा समावेश येतो. या मुख्यालयांतर्गत येणाºया गवातील शेतकºयांच्या १२८ प्लॉटवर बोंडअळीचे सर्वेक्षण झाले. यात आढळलेल्या बोंडअळीमुळे बियाणे कंपन्यांकडून शेतकºयांची फासवणूक होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी २०१६ मध्ये असाच प्रकार घडला होता. यावेळी बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.यंदाच्या हंगामातही हाच प्रकार झाल्याचे समोर आले आहे. यंदाच्या हांगामात या कंपन्यांवर काय कार्यवाही होते हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या कीड सर्वेक्षणासाठी कपाशी पिकाच्या दहा वाणांची निवड करून बोंड अळींच्या किडींचे सर्वेक्षण करण्यात आले होते.खरीपातील संकटाने शेतकरी हैराणयंदाच्या खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या या संकटात जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकºयांना शासनाच्यावतीने मदत मिळण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या शेतकºयांना मदत देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.गत दोन हंगामापासून कपाशी बीटी बियाण्यांवर मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यात आर्वी तालुक्यातील २४ कृषी मुख्यालयांतर्गत कपाशी पिकाच्या बोंडअळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. यातून बियाणे कंपन्यांचा रोग प्रतिकारक्षम बियाणे असल्याचा दावा फोल ठरला आहे.- प्रशांत गुल्हाने, तालुका कृषी अधिकारी, आर्वी