शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक; वर्धा बाजार समितीत भाजपचा सुपडा साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 18:08 IST

Wardha News काँग्रेस-राष्ट्रवादीने संपूर्ण बळ एकवटून वर्धा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून भाजपचा सुपडासाफ केला.

वर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार गट आणि काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपचेही काही संचालक निवडून आले होते. यावेळी सभापती-उपसभापतिपद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. परंतु, सभापतींवर अविश्वास आणल्यानंतर सहकार गटातील काही संचालकांनी भाजपशी हातमिळवणी करून भाजपचे नेतृत्व स्वीकारले. हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत मोठा विश्वासघात झाल्याने या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने संपूर्ण बळ एकवटून बाजार समितीतून भाजपचा सुपडासाफ केला.

यामध्ये पवन सुरेशराव गोडे यांना ४७१, विशाल विनोद तिवारी १७६, महेश अमरचंद भुतडा १५२, उमेश गोपाळराव जिंदे ४१७, मुकुंद शंकरराव बेलखडे २९, प्रफुल्ल शंकरराव कुचेवार ३२१, वैशाली अनिल उमाटे ३३७, सोनल अमोल भोगे ३३३, डॉ. संदीप सुरेश देशमुख ३४७, विलास अन्नाजी मेघे ३०३, अमित मनोज देशमुख २९०, साहेबराव रामभाऊ भोयर २९३, अमित अरुणराव गावंडे २९०, रमेश विठोबा मोंढे २८९, पुरुषोत्तम पंढरीनाथ टोणपे २८८, दिनेश कृष्णराव गायकवाड ३८२ व संदीप मोतीराम शिंदे यांना ३६३ मते मिळाली. या सर्वांना विजयी घोषित करण्यात आले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक जिल्हा निबंधक प्रकाश भजनी यांनी जबाबदारी सांभाळली.

टॅग्स :Electionनिवडणूक