शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पालकमंत्री येण्यापूर्वीच केले रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 05:00 IST

आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी हा रस्त्या नव्याने करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली असता या रस्त्यासाठी ६०.३६ कोटी रूपयांचा निधी दिला होता. 

ठळक मुद्देकामाला प्रारंभ : भाजप नेत्यांनी घेतले श्रेय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/आर्वी : आर्वी-देऊरवाडा या रस्त्याचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार २८ डिसेंबर रोजी करणार असले तरी याच रस्त्याचे काम अतिशय वेगाने सुरू करण्यात आले आहे. फडणवीस सरकारच्या काळात या रस्त्याच्या विकासासाठी निधी मिळाला असल्याने पालकमंत्र्यांच्या पुर्वीच खासदार रामदास तडस यांच्या हस्ते आणि आमदार दादाराव केचे यांच्या अध्यक्षतेखाली या रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या भूमिपूजन कार्यक्रमावरही आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी हा रस्त्या नव्याने करण्याची आवश्यकता लक्षात आणून दिली असता या रस्त्यासाठी ६०.३६ कोटी रूपयांचा निधी दिला होता. शासकीय निधी खेचून आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमीत वानखेडे यांनीही सहकार्य केले होते. या रस्त्या लगत सुमारे दहा गावे असून त्या गावातील नागरिकांना या रस्त्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या रस्त्याच्या कडेला असलेली विद्युत खांब स्थलांतरित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. देऊरवाडा ते नांदपुरपर्यंत खाेदकामही करण्यात आले आहे. लवकरच हा रस्ता गुळगुळीत होणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग