शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

भरदिवसा पथदिवे सुरू

By admin | Updated: August 6, 2015 00:33 IST

शहरातील मध्यवस्ती व मुख्य मार्गावरील पथदिवे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होते. हे पथदिवे दिवसाढवळ्या सुरू असल्याने वीजेचा यातून अपव्यय होत होता.

वर्धा : शहरातील मध्यवस्ती व मुख्य मार्गावरील पथदिवे बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरू होते. हे पथदिवे दिवसाढवळ्या सुरू असल्याने वीजेचा यातून अपव्यय होत होता. मात्र याकडे संबंधित विभागाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. यातील उर्वरित पथदिवे दिवसभर सुरू असल्याने नागरिकांत विविध चर्चांना उधाण आले होते. पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे शहर तसेच परिसरातील ग्रामीण भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे काही नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. यातही शहरातील मुख्य मार्ग तसेच मध्यवस्तीतील पथदिवे दिवसाही सुरू असल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. एरवी सकाळी ७ वाजताच्यापूर्वी सर्व पथदिवे बंद केले जातात. मात्र मुख्य मार्गावरील मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेले हे पथदिवे बुधवारी दुपारपर्यंत सुरूच असल्याने विजेचा अपव्यय झाला.(स्थानिक प्रतिनिधी)