शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना कल्याणकारी योजनांचाच आधार

By admin | Updated: December 2, 2014 23:10 IST

जन्मत: किंवा अन्य कारणामुळे शारीरिक अथवा मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्याचा घटनादत्त हक्क मिळाला आहे. मात्र या व्यक्तींना स्वयंपूर्ण करण्याकरिता शासनाकडून विविध

श्रेया केने - वर्धाजन्मत: किंवा अन्य कारणामुळे शारीरिक अथवा मानसिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्याचा घटनादत्त हक्क मिळाला आहे. मात्र या व्यक्तींना स्वयंपूर्ण करण्याकरिता शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांना आर्थिक आधार देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न असतो. जगण्याची नवीन उमेद जागविण्याचा प्रयत्न असला तरी अनेकदा या अपंग व्यक्तींना कर्मचाऱ्यांच्या अणास्थेला बळी पडावे लागते. शासनाच्या योजना कागदोपत्री जरी कल्याणकारी असाल्या तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र मारक ठरते. नव्याने निर्मित केलेल्या शासकीय इमारती वगळता अन्य कार्यालयात अपंगांकरिता पाथवे नाही. यामुळे अनेक यातना सहन करीत त्यांना कार्यालयात यावे लागते. यातही योजनेची माहिती मिळेलच याची शाश्वती नसते. ही स्थिती बदलविण्याचा प्रयत्न अपुरे असल्याचा प्रत्यय येतो.अपंग अव्यंग विवाह योजनावर्धा जिल्हा परिषदेने २०१४ पासून अपंग अव्यंग ही योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार अपंग व्यक्तीसोबत विवाह करणाऱ्या अव्यंग व्यक्तीस ५० हजार रूपये अनुदान दिले जाते. तसेच डाक खात्यात अल्पबचत योजने अंतर्गत बचत खाते उघडण्यात येते. शिवाय विवाहप्रसंगी संसारपयोगी वस्तू दिल्या जातात. या माध्यमातून अपंग व्यक्तीस सक्षम जीवनाधार मिळावा हा उद्देश आहे. अपंगांना अपंगच सहचाऱ्या ऐवजी अव्यंग व्यक्तीचा पर्याय मिळू शकतो.