शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:07 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही.

ठळक मुद्देरामदास तडस : पीक कर्ज मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : केंद्रात व राज्यात भाजपाचे शासन असून आम्ही कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत आहो. शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्यात; पण शासकीय यंत्रणा योजनांची योग्य अंमलबजावणी करीत नाही. काँगे्रस शासन काळात कर्ज वाटपात गैरप्रकार झाला. मोठ्या भांडवलदारांना दोनशे कोटीच्या कारखान्यासाठी हजार कोटींचे कर्ज या बँक अधिकाऱ्यांनी दिले; पण भाजप शासनाने शेतकरी कर्जमुक्तीचे आदेश दिले असताना बँक अधिकारी गरीब शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. बँकाचे लालफितशाही धोरण शेतकºयांच्या कर्जमुक्तीत अडसर ठरत आहे. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असा गंभीर इशारा खा. रामदास तडस यांनी दिला.स्थानिक आर.के. हायस्कूलच्या सभागृहात शेतकरी पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खा. तडस पूढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना शासनाने सुरू केली. या योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी ९८ हजार ४५५ अर्ज आले. पैकी ६६ हजार १०१ ग्रिनलिस्ट मध्ये आलेले शेतकरी आहे. त्यांच्या कर्जमाफीसाठी ४८५ कोटी मंजूर झाले; पण यापैकी केवळ ४४ हजार १८७ शेतकऱ्यांच्या खात्यात २६० कोटी जमा आहे. ३२,३५४ अर्जाबाबत कुठलीही माहिती नाही. २१,९१४ शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक न करता शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, प्रभारी तहसीलदार भागवत, जि.प. सदस्य प्रवीण सावरकर, जयंत येरावार, गजानन राऊत, दीपक फुलकरी उपस्थित होते. संचालन विनोद माहुरे यांनी केले तर आभार उपसभापती किशोर गव्हाळकर यांनी मानले. यावेळी नितीन बडगे, कपील शुक्ला यासह शेतकरी व बँक अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी