शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अटल पेन्शन योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनी ठरणारीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:30 IST

गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : विशेष मेळावा; तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा गरजुंनी लाभ घ्यावा. ही योजना वृद्धापकाळासाठी नवसंजीवनीच ठरणारी आले, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ते अटल पेन्शन योजना मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते.भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया, वर्धा मुख्य शाखा द्वारे अटल पेन्शन योजना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर प्रादेशिक व्यवस्थापक जोरा सिंग, क्षेत्रीय प्रबंधक नागपूर मीना, वर्धेचे मुख्य व्यवस्थापक बहिरशेठ, शाखा व्यवस्थापक पुरेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, अटल पेन्शन योजना ही मुदतीनंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. जे वर्गणीदार १८ ते ४० या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी १ हजार ते ५ हजार प्रतीमाह पेन्शन मिळेल. या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी १ हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या ५० टक्के रक्कम जमा करणार आहे. याला लाभ गरजुंनी घेतला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य व्यवस्थापक बहिरशेठ यांनी केले तर उपस्थितांचे आभार शाखा व्यवस्थापक पुरेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस