शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अर्चना पाठ्या नेपाळ- भारत मैत्री पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:51 IST

नेपाळ-भारत मैत्री वीरांगणा फाऊंडेशन काठमांडू रौतहट नेपाळ व भारतीय दूतावास काठमांडू यांच्या वतीने तीन दिवसीय अांतरराष्ट्रीय महाकुंभ कवि महोत्सव सातवा सोशल मिडिया मैत्री संमेलन, प्रतिभा प्रदर्शन व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेपाळ-भारत मैत्री वीरांगणा फाऊंडेशन काठमांडू रौतहट नेपाळ व भारतीय दूतावास काठमांडू यांच्या वतीने तीन दिवसीय अांतरराष्ट्रीय महाकुंभ कवि महोत्सव सातवा सोशल मिडिया मैत्री संमेलन, प्रतिभा प्रदर्शन व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात साहित्यिक जगातील अनेक साहित्यकारांनी सहभाग घेतला होता. भारतीय महावाणिज्यक डॉ. कोटरा, स्वामी, केबिनेट मंत्री डॉ. डिम्पल झा, अजय कुमार गुप्ता, सांसद रेखा झा यांच्या हस्ते डॉ. अर्चना पाठ्या यांना स्मृतिचिन्ह, सन्मान पत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ, हुंडा मुक्त समाज बनाओ, आदी विषयावर कविता सादर केल्या.