शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना माफी

By admin | Updated: March 18, 2016 02:27 IST

जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

वर्धा : जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बँकेचे खाते क्रमांक ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालय यांच्याकडे द्यावयाचा होता. खाते क्रमांक दिलेल्या जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ घेता आला; पण बँकेचा खाते क्रमांक न दिलेल्या शेतकऱ्यांचे खरीप अनुदान प्रशासनाकडे शिल्लक राहिले आहे. शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळावा म्हणून आठही तहसीलदारांनी प्रयत्न केले. प्रसंगी जाहिरात देऊनही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले; पण काही शेतकऱ्यांनी अद्यापही खाते क्रमांकच दिला नाही. आता आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने प्रशासनाला उर्वरित निधी परत पाठवावा लागणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील ३ कोटी २१ लाख ५९ हजार रुपये शासन जमा करावे लागणार आहेत. यासाठीची प्रक्रियाही काहीच दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे.(प्रतिनिधी)