शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी,'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
4
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
5
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा उत्पादन परवाना रद्द; तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे दिले आदेश!
6
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
7
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
8
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
9
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
10
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
11
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
12
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
13
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
14
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
15
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
16
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
17
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
18
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
19
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
20
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना माफी

By admin | Updated: March 18, 2016 02:27 IST

जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

वर्धा : जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ३०९ शेतकऱ्यांना ९२ कोटी ७० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना आपल्या बँकेचे खाते क्रमांक ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, तहसील कार्यालय यांच्याकडे द्यावयाचा होता. खाते क्रमांक दिलेल्या जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ घेता आला; पण बँकेचा खाते क्रमांक न दिलेल्या शेतकऱ्यांचे खरीप अनुदान प्रशासनाकडे शिल्लक राहिले आहे. शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळावा म्हणून आठही तहसीलदारांनी प्रयत्न केले. प्रसंगी जाहिरात देऊनही शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले; पण काही शेतकऱ्यांनी अद्यापही खाते क्रमांकच दिला नाही. आता आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने प्रशासनाला उर्वरित निधी परत पाठवावा लागणार आहे. परिणामी, जिल्ह्यातील ३ कोटी २१ लाख ५९ हजार रुपये शासन जमा करावे लागणार आहेत. यासाठीची प्रक्रियाही काहीच दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून दिली आहे.(प्रतिनिधी)