शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

संतापजनक; वर्धा जिल्ह्यात विषप्रयोग करून सहा मोरांना मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 16:07 IST

Wardha news थार-पार्डी रस्त्यावर असलेल्या थार जंगलात आड नाल्याजवळ पाण्यामध्ये विष प्रयोग करून सहा मोरांना मारल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देथार जंगलातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा: थार-पार्डी रस्त्यावर असलेल्या थार जंगलात आड नाल्याजवळ पाण्यामध्ये विष प्रयोग करून सहा मोरांना मारल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी वनविभागाने पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये शिकारी वन्यप्राण्यांना टार्गेट करीत आहे. याच हेतूने काही शिका?्यांनी आड नाल्यामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवले. या पाण्यामध्ये विष प्रयोग केला. सदरचे पाणी मोर या प्राण्यांनी प्राशन केले आणि त्यातूनच एकापाठोपाठ सहा मोरांचा मृत्यू झाला.

सदरची घटना वनविभागाला माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकारी सुहास पाटील व त्यांच्या अधिनस्त चमूने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मोरांचे छवविच्छेदन करण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कांबळे यांना बोलविले. डॉक्टर कांबळे यांनी पंचनामा करुन शवविच्छेदन केले. असून काही अवयव प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहे. प्रयोग शाळेमधून रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. आष्टी जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन्यप्राणी आहे. मात्र शिका?्यांच्या पथ्यावर असल्याने एकापाठोपाठ असंख्य मोर, ससा, हरीण या प्राण्यांची शिकार होत असल्याच्या घटना अलीकडेच उघडकीस आले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांची शिकार करणा?्या विरोधात तात्काळ कारवाई करावी अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव