शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आर्वी तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 21, 2015 02:28 IST

खरीप हंगामातील शेतपिकांना नापिकीचा सामना करावा लागत आहे.

मागणी : सरपंच संघटनेचे प्रशासनाला साकडेआर्वी : खरीप हंगामातील शेतपिकांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. सतत तीन वर्षापासुन तालुक्यातील शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. या नापिकीच्या पार्श्वभूमीवर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून तहसीलदार मनोहर चव्हाण यांच्याकडे आर्वी तालुका सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.तालुक्यातील शेतकरी तीन वर्षापासून नापिकीचा सामना करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. यंदाच्या खरीप हंगामात काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. यातही सोयाबीन पिकाने दगा दिला. शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला तर रब्बी हंगामाबाबत काहीच शाश्वती नाही. कपाशी व तूर पिकांची अवस्था दयनीय आहे. तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन आर्थिक मदतीची मागणी आहे. यावेळी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा.धर्मेंद्र राऊत व शिष्टमंडळ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)