शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शेतीविषयक अद्ययावत ज्ञान आवश्यक

By admin | Updated: March 22, 2015 01:45 IST

आजच्या शेतकऱ्यांनी अद्ययावत ज्ञान ठेवणे आवश्यक आहे. विविध योजना शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्या ....

वर्धा : आजच्या शेतकऱ्यांनी अद्ययावत ज्ञान ठेवणे आवश्यक आहे. विविध योजना शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे दिसते. शेतकरी हा सुखी समाधानी होऊन देशाचा खरा आधार स्तंभ व समृद्ध बनावा यासाठी प्रशिक्षण वर्ग आवश्यक असल्याचे मत जि.प. सभापती मिलिंद भेंडे यांनी व्यक्त केले.गतिमान कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी प्रशिक्षण वर्ग व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी बिपिनकुमार राठोड, मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी मोर्घे, मुडे, तेलंगे उपस्थित होते. यानंतर बोलताना राठोड म्हणाले, शेतकऱ्याला संकटाशी लढण्याची जिद्द व ताकद निर्माण व्हावी याकरिता योजना आहेत. या प्रशिक्षणामार्फत अद्यावत माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवाला कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. कडधान्य विकास कार्यक्रम तसेच वी.आय.आय.डी.पी. अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमात एकुर्लीचे सरपंच भास्कर वरभे, पं.स. सदस्य विमल वरभे, जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे, सरपंच अतुल तिमांडे, यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी शेतकरी बांधव उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)