शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

इमारत असूनही कृषी कार्यालय भाड्याच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

कार्यालय स्थानांतरित केले जाईल, असे वाटत असतानाच कुठले पाऊच उचलण्यात आले नाही. बसस्थानकालगत भाडेतत्त्वावरील खोलीतून कार्यालयाचे कामकाज चालविले जात आहे. कृषी विभागाने तीन मन्यिांपूर्वी ग्रामपंचायतीकडे नळजोडणीसाठी मागणीपत्र भरले. वीजपुरवठादेखील घेण्यात आला असून कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१२ वर्षांपासून शासनाच्या तिजोरीला झळ

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : येथे कित्येक वर्षांपासून कृषी विभागाच्या कार्यालयासाठी इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, तेथे कार्यालय स्थानांतरित न करता भाडेतत्त्वावरील घरात चालविले जात आहे. त्यामुळे शासनाच्या तिजोरीलाच झळ पोहोचत आहे.कृषी कार्यालयासाठी यशवंत विद्यालयाजवळ इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथे कार्यालय स्थानांतरित केले जाईल, असे वाटत असतानाच कुठले पाऊच उचलण्यात आले नाही. बसस्थानकालगत भाडेतत्त्वावरील खोलीतून कार्यालयाचे कामकाज चालविले जात आहे. कृषी विभागाने तीन मन्यिांपूर्वी ग्रामपंचायतीकडे नळजोडणीसाठी मागणीपत्र भरले. वीजपुरवठादेखील घेण्यात आला असून कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली आहे.परिसरादेखील स्वच्छ करण्यात आला असून कार्यालय अद्याप स्थानांतरित का करण्यात आले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. यात दहा ते बारा वर्षांपासून शासनाच्या तिजोरीतून किरायाची रक्कम जात आहे. याकडे कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. कृषी अधिकारी एस. मेश्राम व सहायक पंकज चौधरी यांना विचारले असता त्यांनी कृषी कार्यालयाची दुरुस्ती झाली असून रंगरंगोटी झाली आहे. परिसराची स्वच्छता करण्यात आली असून लवकरच नव्या इमारतीत कार्यालय स्थानांतरित करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :agricultureशेती