शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कृषी सहायकांनी कपाशी पिकांचे तत्काळ सर्वेक्षण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:41 IST

जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देज्ञानेश्वर भारती : नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कपाशी उत्पादक शेतकºयांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेत कृषी सहायकांनी गावोगावी जाऊन नुकसानग्रस्त शेतकºयांच्या झालेल्या शेतांचे त्वरित सर्वेक्षण करावे. त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकºयांशी संवाद साधताना केल्या.जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने गुरूवारी आर्वी तालुक्यातील दुधबर्डी, सेलू तालुक्यातील आकोली, समुद्रपूर तालुक्यातील बरबडी व कांढळी येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या कपाशीची पाहणी केली. या पथकामध्ये गुणवत्ता नियंत्रण अधिकारी मस्कर, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ विशाल उबरांडे, कृषी विभागाचे धर्माधिकारी आदींचा समावेश होता. या पथकाने चार तालुक्यातील सुमारे दहा कपाशी उत्पादक शेतकºयांच्या शेतातील बोंडअळीने केलेल्या नुकसानीची पाहणी केली. बागायतदार व भारी जमिनीमधील कपाशी पिकांवर बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रसंगी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांशी संवाद साधून त्यांना बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी जरी नसला तरी सध्या सापळे लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय कृषी सहायकांना गावोगावी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील किती हेक्टर कपाशी क्षैत्रात नुकसान झाले, ही बाब समोर येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी