शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कृषी सहायकांनी कपाशी पिकांचे तत्काळ सर्वेक्षण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:41 IST

जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देज्ञानेश्वर भारती : नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कपाशी उत्पादक शेतकºयांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेत कृषी सहायकांनी गावोगावी जाऊन नुकसानग्रस्त शेतकºयांच्या झालेल्या शेतांचे त्वरित सर्वेक्षण करावे. त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकºयांशी संवाद साधताना केल्या.जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने गुरूवारी आर्वी तालुक्यातील दुधबर्डी, सेलू तालुक्यातील आकोली, समुद्रपूर तालुक्यातील बरबडी व कांढळी येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या कपाशीची पाहणी केली. या पथकामध्ये गुणवत्ता नियंत्रण अधिकारी मस्कर, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ विशाल उबरांडे, कृषी विभागाचे धर्माधिकारी आदींचा समावेश होता. या पथकाने चार तालुक्यातील सुमारे दहा कपाशी उत्पादक शेतकºयांच्या शेतातील बोंडअळीने केलेल्या नुकसानीची पाहणी केली. बागायतदार व भारी जमिनीमधील कपाशी पिकांवर बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रसंगी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांशी संवाद साधून त्यांना बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी जरी नसला तरी सध्या सापळे लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय कृषी सहायकांना गावोगावी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील किती हेक्टर कपाशी क्षैत्रात नुकसान झाले, ही बाब समोर येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी