शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
4
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
5
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
6
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
7
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
8
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
9
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
10
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
11
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
12
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
13
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
14
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
15
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
16
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
17
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
18
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
19
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
20
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता

कृषी सहायकांनी कपाशी पिकांचे तत्काळ सर्वेक्षण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:41 IST

जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देज्ञानेश्वर भारती : नुकसानग्रस्त कपाशी उत्पादकांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या संकटामुळे शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कपाशी उत्पादक शेतकºयांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेत कृषी सहायकांनी गावोगावी जाऊन नुकसानग्रस्त शेतकºयांच्या झालेल्या शेतांचे त्वरित सर्वेक्षण करावे. त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा, अशा सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी नुकसानग्रस्त कपाशी उत्पादक शेतकºयांशी संवाद साधताना केल्या.जिल्हा कृषी विभागाच्या पथकाने गुरूवारी आर्वी तालुक्यातील दुधबर्डी, सेलू तालुक्यातील आकोली, समुद्रपूर तालुक्यातील बरबडी व कांढळी येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या कपाशीची पाहणी केली. या पथकामध्ये गुणवत्ता नियंत्रण अधिकारी मस्कर, सेलसुरा येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ विशाल उबरांडे, कृषी विभागाचे धर्माधिकारी आदींचा समावेश होता. या पथकाने चार तालुक्यातील सुमारे दहा कपाशी उत्पादक शेतकºयांच्या शेतातील बोंडअळीने केलेल्या नुकसानीची पाहणी केली. बागायतदार व भारी जमिनीमधील कपाशी पिकांवर बोंडअळीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रसंगी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांशी संवाद साधून त्यांना बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी जरी नसला तरी सध्या सापळे लावण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय कृषी सहायकांना गावोगावी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील किती हेक्टर कपाशी क्षैत्रात नुकसान झाले, ही बाब समोर येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी