शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शेतकऱ्याच्या तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 22:03 IST

बोर कालव्याची गत काही वर्षांपासून डागडुजी व दुरुस्ती केली नाही. सध्या कालव्याचे खोलीकरण सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पाझरणाऱ्या कालव्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देदरवर्षी पाझरते कालव्याचे पाणी : बांधकाम करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : बोर कालव्याची गत काही वर्षांपासून डागडुजी व दुरुस्ती केली नाही. सध्या कालव्याचे खोलीकरण सुरू आहे. अशातच शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पाझरणाऱ्या कालव्याचे बांधकाम करावे, अशी मागणी होत आहे.घोराड येथील शेतकरी गुणवंत कवडू राऊत यांनी २०१४ मध्ये कालव्याचे पाणी शेतात पाझरल्याने पिकाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी संबंधित विभागाकडे केल्या; मात्र दखल घेण्यात आली नाही. कोटंबा वितरिकेच्या पाझरणाऱ्या  केवळ फक्त ४० मीटरचे बांधकाम केले जाणार आहे पण, ४० मीटर बांधकामाने ही समस्या सुटणार काय? हा संशोधनाचा विषय ठरत आहे.या शेतकºयाच्या शेताजवळील वितरिकेचे खोलीकरण करताना शेताला असणारे तारेचे कुंपण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. शेतकऱ्याने मनाई केली असता कर्तव्यावर असणाऱ्या रोजंदारी कर्मचाºयाने शेतकऱ्याला पाहून घेण्याची भाषा केली. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घोराड वितरिकेवर घडला.त्यावेळी संबंधित अभियंत्याने माफी मागून बाजू सावरण्याचा प्रकार घडला. या रोजंदारी कामगाराने शेतकºयाला शिवीगाळ करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून ज्वारी व संत्रा पिकाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी अर्जाद्वारे केली आहे.शेतकºयाने तहसीलदार, पाटबंधारे विभाग , पोलीस ठाण्यात ही तक्रार केली असून यावर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. बांधकामानंतर शेतात पाणी पाझरल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकणार आहे.बोर वितरिकेचे खोलीकरण सुरू असताना संबधित विभागाचे अभियंता हजार न राहता रोजंदारी कर्मचाºयांच्या भारोष्यावर आपला गाडा हकालत असल्याचे दिसून येत आहे कोणतेही काम करीत असताना शेतक?्याला विश्वासात घेणे गरजेचे नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती