शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

७९ गावांत फवारणी

By admin | Updated: September 20, 2014 23:55 IST

जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे.

वर्धा : जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. यात मलेरीया विभागाच्यावतीने ७९ गावांत फवारणी करण्यात येत आहे. या माध्यमातून या आजारावर प्रतिबंध लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत एकूण १४२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय डेंग्यूचे १०२ रुग्ण असल्याचे तपासणीत समोर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मलेरियाच्या फवारणीतून डासांवर प्रतिबंध लाावण्याचा प्रशासनाचा उद्देश आाहे. मात्र यातून हे साध्य होणे शक्य नाही. यात नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात वाढत्या रोगाच्या प्रतिबंधावर आळा घालण्याकरिता २४ आरोग्य केंद्रांतर्गत ७९ गावात फवारणीचे काम सुरू आहे. या गावांंची लोकसंख्या ७५ हजार ४६४ आहे. ज्या भागात फवारणी करण्यात येत आहे त्या गावात या रागाचे रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. याच कारणाने या गावात ही फवारणी सुरू आहे. या फवारणीचा लाभ जिल्ह्यात हिवताप पसरविणाऱ्या डासांवर होणार आहे. हिवतापावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याकरिता कर्मचाऱ्यांच्या पाच चमू कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या तुलनेत हिवतापाचे रुग्ण कमी आहेत. मात्र याचा त्रास त्यांना कमी होण्याकरिता ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)