शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

७९ गावांत फवारणी

By admin | Updated: September 20, 2014 23:55 IST

जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे.

वर्धा : जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरिया या सारख्या आजाराने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. या रोगावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. यात मलेरीया विभागाच्यावतीने ७९ गावांत फवारणी करण्यात येत आहे. या माध्यमातून या आजारावर प्रतिबंध लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासणीत एकूण १४२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय डेंग्यूचे १०२ रुग्ण असल्याचे तपासणीत समोर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मलेरियाच्या फवारणीतून डासांवर प्रतिबंध लाावण्याचा प्रशासनाचा उद्देश आाहे. मात्र यातून हे साध्य होणे शक्य नाही. यात नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात वाढत्या रोगाच्या प्रतिबंधावर आळा घालण्याकरिता २४ आरोग्य केंद्रांतर्गत ७९ गावात फवारणीचे काम सुरू आहे. या गावांंची लोकसंख्या ७५ हजार ४६४ आहे. ज्या भागात फवारणी करण्यात येत आहे त्या गावात या रागाचे रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. याच कारणाने या गावात ही फवारणी सुरू आहे. या फवारणीचा लाभ जिल्ह्यात हिवताप पसरविणाऱ्या डासांवर होणार आहे. हिवतापावर प्रतिबंध लावण्याकरिता जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याकरिता कर्मचाऱ्यांच्या पाच चमू कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात डेंग्यूच्या तुलनेत हिवतापाचे रुग्ण कमी आहेत. मात्र याचा त्रास त्यांना कमी होण्याकरिता ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)