शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

७० शेतकऱ्यांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठी आर्वी उपविभागासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, पंचायत समितीकडून अजूनही ७० लाभार्थ्यांना देयक देण्यात आलेले नाही.

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : हवालदील शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने धडक सिंचन योजना कार्यान्वित केली. परंतु, तब्बल ७० शेतकºयांना प्रत्यक्षक काम सुरू करून अद्याप योजनेची रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर आर्वी पंचायत समिती प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.आर्वी उपविभागांतर्गत धडक सिंचन विहीर योजनेत ७०० विहीरी मंजूर आहेत. त्यापैकी २५० विहीरींच्या कामास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाल्यावर संबंधित अभियंत्याने दिलेल्या ले-आऊट नुसार शेतकऱ्यांनी कामाला सुरूवात केली आहे. या योजनेसाठी आर्वी उपविभागासाठी १ कोटी २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. परंतु, पंचायत समितीकडून अजूनही ७० लाभार्थ्यांना देयक देण्यात आलेले नाही. पंचायत समितीला हा निधीच प्राप्त न झाल्याचे सांगण्यात येत आहे. देयक थकल्याने काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी राखून ठेवलेले पैसे तसेच काहींनी उसनवारी पैसे काढून आतापर्यंतचे बांधकाम केले आहे. कोरडवाहू शेतजमीन सिंचनाखाली येईल या आशेने होते नव्हते ते पैसे शेतकऱ्यांनी विहीर खोदण्यासाठी खर्च केले. पण हे नवीन संकट उभे झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. येत्या काही दिवसांनी पावसाचे आगमण होईल. त्यानंतर हे बांधकाम ठप्प पडण्याची शक्यता आहे. शिवाय झालेले खोदकामही खसण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने योग्य निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी