शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

२७१ चातुर्मासिक कलश स्थापन; दिगंबर जैन बांधवांनी रचला नवा विक्रम

By महेश सायखेडे | Updated: July 17, 2023 19:25 IST

महाराजांच्या निवासस्थळी होतेय कलश स्थापना

वर्धा : दिगंबर जैन समाज बांधवांचा चातुर्मास सुरू झाला आहे. चातुर्मासाचे औचित्य साधून मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज वर्धा येथे असून, त्यांच्याच मार्गदर्शनात स्थानिक अनेकान्त स्वाध्याय मंदिरात १७० दिगंबर जैन कुटुंबीयांनी तब्बल २७१ चातुर्मासिक कलश स्थापन केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात चातुर्मासिक कलश स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ असून, तो सध्या एक विक्रम ठरला आहे.

जैन मुनी कधीच एका ठिकाणी राहत नाहीत; पण पावसाळ्याच्या दिवसांत म्हणजेच चातुर्मास काळात ते जैन धर्माच्या शिकवणीला केंद्रस्थानी ठेवून एकाच ठिकाणी थांबतात. वर्धा शहरात सध्या मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनात १७० दिगंबर जैन कुटुंबीयांनी चातुर्मासाच्या सुरुवातीला वंजारी चौक भागातील अनेकान्त स्वाध्याय मंदिरात २७१ चातुर्मासिक कलशांची स्थापना केली. विशेष म्हणजे मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज अनेकान्त स्वाध्याय मंदिरात चातुर्मासाचे औचित्य साधून थांबले आहेत.महाराजांच्या निवासस्थळी होतेय कलश स्थापनाचातुर्मासाचे औचित्य साधून ज्या ठिकाणी जैन मुनी राहतात, त्याच ठिकाणी जैन बांधव चातुर्मासिक कलश स्थापन करतात, तर चातुर्मास पूर्ण झाल्यावर हा कलश संबंधित कुटुंबाला दिला जात असल्याचे सांगण्यात आले.दोन्ही महाराजांनी केलीय सीमा निश्चितचातुर्मासचे औचित्य साधून करण्यात आलेल्या कलश स्थापनेदरम्यान मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज यांनी सीमा निश्चित केली आहे. मुनी श्री पूज्य सागरजी महाराज तसेच मुनी श्री धैर्य सागरजी महाराज यांनी ७० ते ८० किमीची सीमा निश्चित केली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :wardha-acवर्धाJain Templeजैन मंदीर