शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

चार दिवसांत २७ व्यक्तींचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास अहवाल अवघ्या एक तासाच्या आत प्राप्त होत असल्याने अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी करण्याची पद्धत सध्या वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे.

ठळक मुद्देकोविड पसरवितोय पाय : मृतांमध्ये पाच महिलांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाचा सप्टेंबर महिना वर्धेकरांच्या अडचणीत भर टाकणाराच ठरू पाहत आहे. सध्या दिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोविड मृत्यूचाही आकडा वाढत आहे. मागील चार दिवसांत एकूण २६ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात पाच महिलांचाही समावेश आहे.स्ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन सध्या आरोग्य विभाग कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सध्या आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टिजेन किटचा वापर करून कोविड चाचणी केली जात आहे. अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी केल्यास अहवाल अवघ्या एक तासाच्या आत प्राप्त होत असल्याने अ‍ॅन्टिजेन किटद्वारे कोविड चाचणी करण्याची पद्धत सध्या वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरत आहे. गुरूवार १७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील २९ हजार २२४ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २ हजाार ९८८ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर १ हजार ४७१ व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवसांत ४१८ नवीन कोविड बाधित आढळले असून २१८ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर २६ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.कोरोनाला २१८ व्यक्तींनी हरविलेमागील चार दिवसांत जिल्ह्यात ४१८ नवीन कोविड बाधित सापडले असले तरी २१८ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर शुक्रवारी ५७ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या