शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

२.१६ लाख शेतकरी आरक्षणाच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:33 IST

शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देकेवळ सहा जणांची असंमती : शैलेश अग्रवाल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले. त्यावर आतापर्यंत काही लोकप्रतिनिधींसह एकूण २ लाख १६ हजार ३१४ नागरिकांनी शेतकरी आरक्षणासंदर्भात संमती दर्शविली आहे. तर केवळ सहा जणांनी असंमती दर्शविली आहे, अशी माहिती शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी दिली आहे.आपण देशापूढे शेतकरी आरक्षणाची संकल्पना मांडली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढ्याच आत्मीयतेने मांडलेल्या शेतकरी आरक्षणाच्या विषयाला ठिकठिकाणी शेतकºयांनी स्वीकारले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी व असंख्य ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत शेतकºयांच्या आरक्षणाचा ठराव घेतला असून सरकार मधील मंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी सर्वप्रथम या विषयाला आपले समर्थन दर्शविले होते. हा लढा सर्वत्र जोर धरत असतांना खुद्द देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकºयाना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी स्पष्टोक्ती केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही याविषयी आपण भेट घेऊन माहिती दिली. सर्वच पक्षातील नेत्यांनी शेतकरी हितार्थ या मुद्यावर एकत्रित येण्याची गरज असल्याची भावना असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.सेवाग्राम येथून सुरुझालेला शेतकरी आरक्षणाचा लढा महाराष्ट्रासह देशाच्या उत्तरेतील हरियाणापर्यंत जाऊन पोहचला आहे. हरियाणातील एका गावामध्ये गावकºयांनी ग्रामसभा घेऊन शेतकºयांना आरक्षण मिळाले पाहिजे असा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. आरक्षण हा विषय देशाला नवीन नाही; पण आजवर जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आले असून शेतकरी आरक्षण या विषयी केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हित लक्षात घेऊन तात्काळ योग्य निर्णय द्यावा, अशी मागणीही शैलेश अग्रवाल यांची आहे.