शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला १८ हजार मेट्रिक टन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान्याच्या तुटवड्यामुळे कोणालाही अडचण जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

ठळक मुद्देवाहतुकीला सुरुवात : तीन महिन्यांच्या नियतनाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे गोरगरिबांना तीन महिन्यांचे धान्य नियतन एकाच वेळी मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मागणी केली होती. जिल्ह्याला तीन महिन्यांसाठी जवळपास १८ हजार मेट्रिक टन धान्य नियतन मंजूर झाले आहेत. येत्या एक एप्रिलपासून संबंधीत दुकानदारांना तीन महिन्यांचे नियतन धान्य देण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान्याच्या तुटवड्यामुळे कोणालाही अडचण जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. जिल्ह्याला तीन महिन्यांचे नियोजन एकाच वेळी मंजूर करण्यात आले आहे. शासनाकडून पुरवठाही सुरू झाला आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीसाठी अधिक वाहने लावून दुकानापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था पुरवठा विभागामार्फत करण्यात आली आहे.दररोजचे नियतन ४०० ते ४५० मेट्रिक टन धान्याची उचल होत आहे. यात बहुतांश गहू आणि तांदूळ याचा समावेश आहे. लॉकडाउन असल्याने एकाच वेळी तीन महिन्यांचे जवळपास १८ हजार मेट्रिक टन धान्य मंजूर करण्यात आले आहे. दुकानदारांनी एकाच वेळी धान्य पुरवठा करताना दोन ग्रहकांमधील अंतर एक मीटर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही लाभार्थ्यांचे थम घ्यायचे नाहीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुकानदारांनी आपल्या आयडीवरून पावती द्यावी लागणार आहे. धान्य खरेदीसाठी आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, त्यासाठी सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था संबंधित ठिकाणी करावी लागणार आहे.दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन धान्याची उचल होत आहे. सध्या दीड महिना पुरेल ऐवढे ४ हजार ९६७ मेट्रिक टन नियतन धान्य शिल्लक आहे. येत्या १ एप्रिलपासून संबंधित दुकानदारांना नियतन तीन महिन्यांचे धान्य देण्यात येणार आहे.रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस