शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१५ गावे निर्मल

By admin | Updated: January 20, 2015 22:39 IST

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ यात ग्रामीण भागाचा सहभाग असावा व गावे स्वावलंबी व्हावी म्हणून निर्मलग्राम ही संकल्पना मांडण्यात

निर्मल भारत अभियान : विकास वाटा मोकळ्यावर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ यात ग्रामीण भागाचा सहभाग असावा व गावे स्वावलंबी व्हावी म्हणून निर्मलग्राम ही संकल्पना मांडण्यात आली़ गत पाच वर्षांपासून या अभियानात गावे सहभागी होऊन निर्मल होत आहेत़ २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील १५ गावे निर्मल झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे़ सर्वेक्षण केल्यानंतर हा अहवाल देण्यात आला़ यामुळे पात्र गावांच्या विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत़देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ या अभियानात राज्यातील जवळपास सर्वच गावांनी सहभाग घेतला़ वर्धा जिल्ह्यातीलही बहुतांश गावे या अभियानात सहभागी झालीत़ या अभियानात २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील १५ गावे पात्र ठरली आहेत़ यात आर्वी तालुक्यातील एक, आष्टी तालुक्यातील दोन, देवळीतील तीन, कारंजा (घा़) तालुक्यातील एक, समुद्रपूर येथील चार, सेलूतील एक, वर्धा तालुक्यातील दोन अशी १५ गावे पुरस्कारास पात्र ठरली आहेत़ देशातील निर्मल भारत अभियानात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे़ हागणदारी मुक्ती, स्वतंत्र पाणी पुरवठा योजना यासह गाव स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने निर्मल ग्राम अभियान राबविण्यात आले़ यात जिल्ह्यातील अनेक गावांनी सक्रीय सहभाग घेत गावे स्वच्छ व स्वावलंबी केली; पण यात सातत्य राखण्यात ही गावे अपयशी ठरल्याचे चित्र आहे़ निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावेही अस्वच्छ दिसू लागल्याने केवळ पुरस्कारासाठी योजना तर राबविल्या नाही ना, असा संशयही उपस्थित होत होता़ आता २०१४ चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाल्याने ही गावे तरी गावाचे निर्माल्य कायम राखतील काय, हा प्रश्नच आहे़(कार्यालय प्रतिनिधी)