शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

१५ गावे निर्मल

By admin | Updated: January 20, 2015 22:39 IST

केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ यात ग्रामीण भागाचा सहभाग असावा व गावे स्वावलंबी व्हावी म्हणून निर्मलग्राम ही संकल्पना मांडण्यात

निर्मल भारत अभियान : विकास वाटा मोकळ्यावर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ यात ग्रामीण भागाचा सहभाग असावा व गावे स्वावलंबी व्हावी म्हणून निर्मलग्राम ही संकल्पना मांडण्यात आली़ गत पाच वर्षांपासून या अभियानात गावे सहभागी होऊन निर्मल होत आहेत़ २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील १५ गावे निर्मल झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे़ सर्वेक्षण केल्यानंतर हा अहवाल देण्यात आला़ यामुळे पात्र गावांच्या विकासाच्या वाटा मोकळ्या झाल्या आहेत़देशात निर्मल भारत अभियान राबविण्यात आले़ या अभियानात राज्यातील जवळपास सर्वच गावांनी सहभाग घेतला़ वर्धा जिल्ह्यातीलही बहुतांश गावे या अभियानात सहभागी झालीत़ या अभियानात २०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील १५ गावे पात्र ठरली आहेत़ यात आर्वी तालुक्यातील एक, आष्टी तालुक्यातील दोन, देवळीतील तीन, कारंजा (घा़) तालुक्यातील एक, समुद्रपूर येथील चार, सेलूतील एक, वर्धा तालुक्यातील दोन अशी १५ गावे पुरस्कारास पात्र ठरली आहेत़ देशातील निर्मल भारत अभियानात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे़ हागणदारी मुक्ती, स्वतंत्र पाणी पुरवठा योजना यासह गाव स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने निर्मल ग्राम अभियान राबविण्यात आले़ यात जिल्ह्यातील अनेक गावांनी सक्रीय सहभाग घेत गावे स्वच्छ व स्वावलंबी केली; पण यात सातत्य राखण्यात ही गावे अपयशी ठरल्याचे चित्र आहे़ निर्मलग्राम पुरस्कार प्राप्त गावेही अस्वच्छ दिसू लागल्याने केवळ पुरस्कारासाठी योजना तर राबविल्या नाही ना, असा संशयही उपस्थित होत होता़ आता २०१४ चे निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाल्याने ही गावे तरी गावाचे निर्माल्य कायम राखतील काय, हा प्रश्नच आहे़(कार्यालय प्रतिनिधी)