शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

सिंचन प्रकल्पात १२.६९ टक्के जलसाठा

By admin | Updated: March 30, 2016 02:24 IST

जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पामध्ये ६९.९८ दशलक्ष घनमीटर पाणी म्हणजे १२.६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.

आशुतोष सलील : पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावर्धा : जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पामध्ये ६९.९८ दशलक्ष घनमीटर पाणी म्हणजे १२.६९ टक्के पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून जनतेनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पिण्याचे पाण्याची संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सलील यांनी दिली. जिल्ह्यातील बोर या मोठ्या सिंचन प्रकल्पात १५.०९ दशलक्ष घनमीटर जलसाठा म्हणजेच १२.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दहा मध्यम प्रकल्पामध्ये ४५.८९ दशलक्ष घनमीटर म्हणजे ११.८८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धाम प्रकल्पात २४.५४ टक्के, डोंगरगाव १८.७४ टक्के, मदन प्रकल्प ९.५८ टक्के, मदन उन्नई धरण १६.२९ टक्के, लालनाला १०.२० टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प २४.८२ टक्के, निम्न वर्धा ९.५६ टक्के, पोथरा केवळ ०.६९ टक्के व पंचधारा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नाही. जिल्ह्यातील २१ लघु प्रकल्पामध्ये आज ६९.९८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून एकूण उपयुक्त पाणी साठ्याच्या २१.७४ टक्के आहे.(प्रतिनिधी)