शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून जिल्हांतर्गत धावणार १२५ बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 05:00 IST

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची साधने पूर्णत: बंद असल्याने आणि प्रशासनाने घरीच राहा, सुरक्षित राहा असे आवाहन केल्याने शहरी आणि ग्रामीण नागरिक घरीच होते. वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने या काळात प्रवास ठप्प होता. दरम्यानच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला १० कोटींवर वाहतूक उत्पन्नाला मुकावे लागले. लॉकडाऊनमध्ये शिथिलला आणल्याने शुक्रवार, २२ मे पासून जिल्ह्यातील रस्त्यांवरून १२५ बसेस धावणार आहेत.

ठळक मुद्देप्रवाशांना दिलासा : प्रवासीसंख्येनुरूप विभागाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे तब्बल ५४ दिवसांपासून एसटी बसची चाके फिरलीच नाहीत. आता शुक्रवारपासून जिल्हांतर्गत १२५ बसेस धावणार असल्याने ग्रामीण प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.कोरोना विषाणूचा प्रसार रोेखण्यासाठी पहिल्या टप्प्यात २२ मार्च ते १४ एप्रिल, नंतर १४ एप्रिल ते ३० एप्रिल, पुढे ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला शासनाच्या आदेशान्वये मुदतवाढ देण्यात आली. लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे तब्बल ५४ दिवस बाजारपेठ ठप्प होती. या काळात केवळ किराणा दुकाने आणि भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागातील बसगाड्याही २२ मार्च ते ५ मे जागीच थांबल्या होत्या. ६ ते १० मे दरम्यान काही बसफेऱ्या सोडण्यात आल्या.नंतर पुन्हा ११ ते २१ मे या कालावधीत बसगाड्या बंद होत्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची साधने पूर्णत: बंद असल्याने आणि प्रशासनाने घरीच राहा, सुरक्षित राहा असे आवाहन केल्याने शहरी आणि ग्रामीण नागरिक घरीच होते. वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने या काळात प्रवास ठप्प होता. दरम्यानच्या काळात राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला १० कोटींवर वाहतूक उत्पन्नाला मुकावे लागले. लॉकडाऊनमध्ये शिथिलला आणल्याने शुक्रवार, २२ मे पासून जिल्ह्यातील रस्त्यांवरून १२५ बसेस धावणार आहेत.त्या-त्या ठिकाणची प्रवासी संख्या गृहीत धरून हे नियोजन करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी लोकमतशी बोलताना दिली. वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत), पुलगाव हे पाच आगार आहेत.वर्धा विभागाच्या ताफ्यात २६७ गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन आगामी काळात शासन प्रशासनाच्या पुढील निर्देशानंतर जिल्हांतर्गत सर्वच बसफेºया सुरू करण्याचाही वर्धा विभागाचा मान आहे.वाहतूक उत्पन्नाला १० कोटींवर फटकावर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत), पुलगाव हे पाच आगार असून एकूण २६७ बसगाड्या या आगारांमध्ये आहे. वर्धा विभागाचे प्रतिदिवस सरासरी उत्पन्न २० लाख रुपये आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५४ दिवसांपासून एसटी बससेवा ठप्प असल्याने वर्धा विभागाला वाहतुक उत्पन्नापोटी १० कोटी रुपयांवर फटका बसला आहे.५४ दिवस थांबली एसटीची चाकेकोरोना विषाणूने देशभरासह राज्यात थैमान घातल्याने विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्याने वर्धा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी तब्बल ५४ दिवस जागीच थांबली.प्रवासी संख्या लक्षात घेऊन वर्धा विभागाकडून बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या मार्गावर अधिक प्रवासी संख्या असेल तेथे या बसगाड्या सोडल्या जाणार आहेत.-चेतन हसबनीस, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, वर्धा विभाग.

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या