शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

२० दिवसांपासून १० वर्षीय मुलगा बेपत्ता

By admin | Updated: November 22, 2014 01:37 IST

तालुक्यातील नारा येथील १० वर्षीय मुलगा गत २० दिवसांपासून बेपत्ता आहे. याची तक्रार कारंजा पोलिसांत केली...

कारंजा (घाडगे) : तालुक्यातील नारा येथील १० वर्षीय मुलगा गत २० दिवसांपासून बेपत्ता आहे. याची तक्रार कारंजा पोलिसांत केली असली तरी त्यांच्याकडून गांभीर्याने त्याचा शोध घेण्यात येत नसल्याचा आरोप बेपत्ता मुलगा सद्दामशहा लतीफशहा फकीर याच्या वडिलांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. सद्दामशहा याला गत २० दिवसांपूर्वी नारा येथून लोहार काम करणाऱ्या वेठबिगाराने फूस लावून पळवून नेल्याचा आरोप लतीफशहा फकीर यांनी कारंजा पोलिसात दिलेल्या तक्रारीतून केला आहे. मात्र कारंजा पोलिसांनी सदर मुलाचा गांर्भीयाने तपास केला नसल्याचा आरोपही लतीफशहा फकीर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवदेनातून केला आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांनी मुलगा शोधून देण्याची मागणी केली. हालाखीची परिस्थीती असलेल्या लतीफशहा फकीर यांनी सदर तक्रार ही रजिस्टर पोस्टाव्दारे पाठविली आहे. त्यांच्याकडे वर्धा येथे तिकीट काढून तक्रार करण्याएवढा पैसा आपल्याकडे नसून माझा मुलगा परत मिळवून देण्यास कारंजा पोलीस टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)