शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

"मी ठीक आहे आई, तू वेळेवर जेवून घे"; चेहरा दिसल्याने नातलगांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 08:16 IST

उत्तरकाशीच्या बोगद्यातील मजुरांशी कॅमेऱ्याद्वारे संवाद; तब्बल १० दिवसांनी चेहरा दिसल्याने नातलगांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कडेहराडून : तब्बल १० दिवसांपासून जगाशी संपर्क तुटलेल्या, अंधाऱ्या बोगद्यात भविष्याची चिंता करीत नातेवाइकांचे शब्द ऐकण्यासाठी कानात प्राण एकवटलेल्या ४१ मजुरांना मंगळवारी एक आशेचा किरण दिसला. नव्याने टाकण्यात आलेल्या ६ इंची पाइपलाइनद्वारे कॅमेरा आत टाकून त्यांच्याशी संवाद साधण्यात यश आले. त्यात मग एका मजुराने ‘मी ठीक आहे आई, कृपया तू वेळेवर जेवण घे,’ असा भावनिक संदेश दिला, तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले.

उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी १० दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. त्यात मंगळवारी बचाव पथकाला मोठे यश मिळाले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना एन्डोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेऱ्याद्वारे पहिल्यांदाच पाहण्यात आले. बोगद्यातील अडकलेल्या कामगारांशी संवाद साधण्यासाठी वापरलेला एन्डोस्कोपिक फ्लेक्सी कॅमेरा बेळगावहून पाठविण्यात आला. एल ॲण्ड टीने बेळगावच्या पाणी योजनेच्या देखभालीसाठी हा कॅमेरा आणला होता. 

बोगद्यातून नेमका काय संवाद झाला?बोगद्यात अडकलेला जयदेव म्हणाला, ‘माँ, टेंशन करोनी, आमी ठीक आची. टाइम ए खेये नेबे. बाबाके ओ टाइम ए खेबे निते बोलबे.’ (‘आई, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे, प्लीज तू आणि बाबा जेवण वेळेवर कर’).

खिचडी, फळांचा केला पुरवठाnसहा इंची पाइपलाइन टाकल्याने अधिक सकस पदार्थ जसे, दलिया, खिचडी, सफरचंद, केळी अशी फळे पाठवली जात आहेत. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडLabourकामगार