शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 20:44 IST

मोदी म्हणाले, आता कुणी यांना सांगा, आता रायबरेलीची जनताही यांना खटा खट खटा खट खटा खट घरी पाठवणार आहे. अमेठीतून गेले, आता रायबरेलीतूनही जाणार.

काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी आपल्या सभांमधून, निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यास बँक खात्यात खटा खट खटा खट पैसे पाठवण्यात येतील, असे आश्वासन देत आहेत. त्यांच्या या आश्वासनांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले, आता कुणी यांना सांगा, आता रायबरेलीची जनताही यांना खटा खट खटा खट खटा खट घरी पाठवणार आहे. अमेठीतून गेले, आता रायबरेलीतूनही जाणार. पंतप्रधान मोदींनी प्रतापगडमध्ये भाजपाचे उमेदवार संगम लाल गुप्ता यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत बोलत होते.  

राहुल गांधींवर निशाणा साधताना पीएम मोदी म्हणाले, देश चालवणे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या मुलांचा खेळ नाही. तुम्हाला जमणार नाही. 4 जूननंतर मोदी सरकार नक्कीच स्थापन होईल आणि आणखी बऱ्याच गोष्टी होणार आहेत.

राहुल गांधींच्या खटा खट खटा खट विधानावर मोदींनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, चार जूननंतर इंडी आघाडी तुटून जाईल खटा खट खटा खट. पराजयानंतर, बळीचा बकरा शोधला जाईल खटा खट खटा खट. लखनऊचा शहजादा (अखिलेश यादव) आणि दिल्लीचा शहजादा (राहुल गांधी) गर्मीच्या सुट्ट्यांवर देशातून बाहेर जातील खटा खट खटा खट. ये दोघे खटा खट खटा खट पळून जाणार. तेव्हा आपणच राहू.

मोदी म्हणाले, काँग्रेस आणि इंडी आघाडी दहा वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. त्यांची काळी कमाई संपली आहे. त्यामुळे त्यांची नजर देशाच्या तिजोरीवर आहे. आरक्षण संपवून संविधान बदलण्यासंदर्भातील आरोपांवरून पीएम मोदींनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्नाटक-तेलंगणात काँग्रेसने अल्पसंख्याकांना ओबीसी आरक्षण दिले. त्यांना संविधान बदलून संपूर्ण देशात हेच करायचे आहे. यावर सपाचे लोक शांत आहेत. त्यांचे तुष्टीकरण एढ्यावरच थांबलेले नाही. हे लोक मोदींच्या विरोधात व्होट जिहाद करत आहेत. त्यांच्याच लोकांनी म्हटले आहे की, त्यांचे सरकार आल्यास, ते पुन्हा रामललांना तंबूत पाठवणार आणि मंदिराला टाळे ठोकणार. 

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी