शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
3
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
4
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
5
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
6
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
7
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
8
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
9
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
10
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
11
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
12
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
14
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
15
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
16
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
17
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
18
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
19
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
20
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?

"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:02 IST

"आपल्या पुढी आव्हान असे आहे की, काही लोक समाजातील लोकांना मुख्यप्रवाहापासून वेगळे करण्याचे काम करत आहेत. काही लोक सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण करतात."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. जौनपूर येथे मोहरम दरम्यान ऊंच 'ताजियां'मुळे झालेल्या  दुर्घटनेनंतर, लोकांच्या विरोधाचा उल्लेख करत, मुख्यमंत्री योगी म्हणाले, "मी पोलिसांना म्हणालो, यांना लाठ्या मारून बाहेर काढा. कारण, 'ये लातों के भूत हैं, बातों से नहीं मानेंगे'". एवढेच नाही तर, "मोहरमच्या प्रत्येक मिरवणुकीमुळे, दंगली, जाळपोळ आणि तोडफोड होत असे. दुसऱ्या बाजूला कावड यात्रा सुरू आहे, जो एकतेचा अद्भुत संगम आहे," असेही योगी म्हणाले. ते शुक्रवारी वाराणसी येथे बोलत होते. 

मुख्यमंत्री योगी म्हणाले, "श्रावण महिना सुरू आहे. त्यापूर्वी मोहरम होता. आम्ही नियम तयार केला होता की, ताजीयाची उंची मर्यादित ठेवण्यात यावी. कारण यामुळे वीजेच्या तारा आणि झाडांच्या फांद्यांचे नुकसान होते. जौनपूरमध्ये एक घटना घडली, ताजिया एवढा उंच होता की, तो हायटेन्शन लाईनच्या संपर्कात आला आणि या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला. यानंतर, गोंधळ निर्माण झाला आणि रस्ता जाम करण्यात आला. पोलिसांनी मला विचारले, यावर मी म्हणालो, काठ्या चालवा. 'ये लातों के भूत हैं. बातों से नही मानेंगे.' सोशल मीडियावर कोणीही याचा विरोध केला नाही."

योगी पुढे म्हणाले, "आपल्या पुढी आव्हान असे आहे की, काही लोक समाजातील लोकांना मुख्यप्रवाहापासून वेगळे करण्याचे काम करत आहेत. काही लोक सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून जातीय संघर्षाची स्थिती निर्माण करतात."

"2,3 वर्षांपूर्वी, अशीच एक घटना घडली होती, एका जाळपोळीच्या घटनेत एका व्यक्तीने भगवे अंगावर घेतलेले होते. पण मध्येच त्याच्या तोंडून 'या अल्लाह' असे निघाले. असे लोक ओळखणे आवश्यक आहे," असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथmuharramमुहर्रम