शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

जॅम करणार का घरच्या घरी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:27 IST

आईला / आजीला लोणी लावून तुम्हीच बनवा जॅम आणि जेली

ठळक मुद्देआजवर कोणी न केलेला जॅम कदाचित तुम्हाला सापडून जाईल. 

उन्हाळा आणि पावसाळ्याची सुरुवात या काळात अनेक फळं मिळतात. पेरू, चिकू, आंबे, द्राक्ष, जांभळं, कवठं,तुती, करवंदं आणि याव्यतिरिक्त तुमच्या तुमच्या भागात जी काही फळं मिळत असतील ती वेगळी. ही सगळी फळं आपण या दिवसात खातो, पण ती काही वर्षभर मिळत नाहीत. आणि मग आपल्याला उरलेलं पूर्ण वर्ष आपल्या आवडत्या फळाची आठवण येत राहते. पण ही फळं तुम्ही वर्षभरासाठी टिकवून ठेऊ शकता असा विचार तुम्ही कधी केलाय का?म्हणजे असं बघा, अनेक घरातून दर वर्षी आई / आजी मुरांबा किंवा साखरांबा करून ठेवतात. आणि मग वर्षभर आपण केव्हाही कैरी / आंब्याची चव चाखू शकतो. असाच मुरांबा किंवा जॅम किंवा जेली अनेक फळांची करता येते. त्यातल्या कुठल्या फळांचा जॅम तुम्ही खाल्ला आहे?

आता बाजारात वेगवेगळ्या फळांचा जॅम विकत मिळतो. पण त्यात बरीच प्रिझव्र्हेटिव्ह्ज घातलेली असतात. शिवाय मोठ्या कंपनीने तो बनवून, पॅक करून, लेबल लावून, बराच प्रवास करून तो तुमच्या शहरापयर्ंत पाठवलेला असतो. त्यात विकणा?्या दुकानाचा नफाही असतो. त्यामुळे तो जॅम आपल्याला बराच महाग विकत मिळतो. शिवाय ब?्याच फळांचा जॅम कोणी करतही नाही.पण साखर हे एकच प्रिझव्र्हेटिव्ह वापरून तुम्ही ब?्याच फळांचा जॅम घरीच करू शकता. जरा आईला / आजीला लोणी लावा. त्यांना कदाचित साखरेचं प्रमाण माहिती असेल. जर नसेल तर आजूबाजूला कोणाला माहिती आहे का ते विचारा. आणि नाहीच, तर आपले आपण प्रयोग करून बघा.फळांचा रस काढायचा, त्यात साखर घालायची आणि ते मिश्रण उकळायचं. ते पुरेसं घट्ट झालं की तुमचा जॅम तयार!यात एक आहे, कुठल्याही फळाला त्याचा जितका रस असेल तेवढीच साखर किमान घालावी लागते. त्यापेक्षा कमी साखर घातली तर पाक टिकत नाही. म्हणजे एक वाटी रसाला एक वाटी साखर. साखरेचं प्रमाण काही कवठासारख्या फळांच्या बाबतीत वाढूही शकतं. प्रयोग करून बघा. आजवर कोणी न केलेला जॅम कदाचित तुम्हाला सापडून जाईल. 

.