शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हे आहे भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव, अॅडव्हेंचरचा अनुभव घेण्यासाठी खास डेस्टिनेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 17:20 IST

या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. 

भारतासारख्या देशात हजारो गावे असतील. पण यातील काहीच गावे हे चर्चेचा विषय ठरतात. सर्वांनाच सर्वी गाबे बघायला मिळतात असेही नाही. पण कधी ना कधी कुणाच्यातरी डोक्यात हा विचार आलाच असेल की, भारतातील शेवटचं गाव कोणतं आणि कुठे आहे? आज आम्ही तुम्हाला भारतीय सीमेवरील सर्वात शेवटचं गाव कोणतं आहे त्याबाबत सांगणार आहोत. या गावात केवळ बर्फाने माखलेले डोंगरच नाहीतर हिरवाईने सजलेले मैदानही आहेत. तुम्ही जर फिरायला जाण्यासाठी अशाच वेगळ्या डेस्टिनेशनचा शोध घेत असाल तर या गावाला तुम्ही भेट देऊ शकता. 

तिबेटच्या सीमेवर आहे हे भारतातील शेवटचं गाव

भारत आणि तिबेटच्या सीमेवर वसलेलं छितकुल हे नैसर्गिक सौंदर्याने सजलेलं आहे. खळखळून वाहणारी नदी, उंचच उंच डोंगर, हिरवीगार झाडे असे इथे चित्र आहे. समुद्र सपाटीपासून हे गाव 3450 मीटर ऊंचीवर आहे. भारतीय सीमेवरील शेवट्या गावांमध्ये या गावाचा समावेश आहे. 

हिमाचल मार्गे किन्नोर जिल्ह्यातील बास्पा घाटातून तुम्ही या गावात जाऊ शकता. बास्पा नदीच्या तटावर या गावातील स्थानिक देवीची तीन मंदिरे बघायला मिळतात. या गावाला किन्नोर जिल्ह्याला क्राऊनही म्हटलं जातं. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलापासून हे गाव 250 किमी अंतरावर आहे. 

रोमांचक प्रवास

नारकंडा ते रामपूर, सराहन,वागंटु, करच्छमा, सांगला मार्गे डोंगर रांगातून तुम्ही इथे पोहोचू शकता. इथे ड्रायव्हिंग करणे फारच कठीण आहे. या मार्गावरुन जाताना तुम्हाला बर्फाने वेढलेले डोंगर बघायला मिळतील. डोंगरांमधून निघणाऱ्या छोट्या छोट्या धारा बास्पा नदीला जाऊन मिळतात. 

ट्रेकर्ससाठी खास आहे ही जागा

जे लोक ट्रेकिंगचे शौकीन आहेत त्यांच्यासाठी ही जागा फारच चांगली आहे. सांगला व्हॅलीच्या कामरु गावात 2600 मीटर उंचीवर कामरु फोर्ट आहे. हा फोर्ट साधारण 15व्या शतकातील आहे. लाकडांनी तयार करण्यात आलेला हा फोर्ट फार सुंदर नक्शीकामाने सजला आहे. या फोर्टवर जाण्यासाठी 500 मीटर अंतर पायी चालावं लागतं. 

टॅग्स :Travelप्रवासtourismपर्यटन