शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

भारतातील अशी 10 ठिकाणं जिथे तुमच्या जाण्यावर आहे बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 11:10 IST

काही कारणांमुळे भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाहीये. कुठे कुठे तुम्हाला जाण्यास परवानगी नाहीये याची यादी खालीलप्रमाणे... 

(Image Credit : topyaps.com)

भारत हा साऊथ एशियातील सर्वात मोठा देश आणि जगातला सातवा सर्वात मोठा(क्षेत्रफळाने) देश आहे. भारताला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. पण आजही भारतात अशी काही ठिकाणं आहेत, जिथे काही कारणांमुळे भारतीयांनाच जाण्याची परवानगी नाहीये. कुठे कुठे तुम्हाला जाण्यास परवानगी नाहीये याची यादी खालीलप्रमाणे... 

1) अक्सन चीन, जम्मू-काश्मीर

अक्सन चीन ही भारत आणि चीन या दोन देशातील सर्वात मोठी सीमारेषा आहे. या ठिकाणाला लाईन ऑफ अॅक्च्यूअल कंट्रोल (LAC) असेही म्हटले जाते. हा परीसर जगातील अनेक धोकादायक जागांपैकी एक मानली जाते. 

2) भानगढ किल्ला, राजस्थान

राजस्थानातील अलवार जिल्ह्यात भानगढ हा किल्ला आहे. 17 व्या शतकातील हा किल्ला देशातील अनेक प्रसिद्ध हॉन्टेड ठिकाणांपैकी एक आहे. या किल्ल्याच्या परीसरात कथित भूतं असल्याची चर्चा नेहमीच होत असते. अनेकांनी इथे भूतं असल्याचं सांगितलं आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी सहसा कुणालाही परवानगी मिळत नाही. पण कुणाला मिळालीच तर अनेक अटींवर परवानगी दिली जाते. 

3) निकोबार आयलंड 

निकोबार आयलंड हे अजूनही अनटच्ड आहेत. यूनेस्कोने या आयलंडला विशेष दर्जा दिला आहे. त्यामुळे इथे जाण्यास सर्वसामान्यांना मज्जाव आहे. मात्र केवळ रिसर्चसाठी जात असाल तर आधी स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते.  

4) चोलमू लेक, नॉर्थ सिक्कीम

चोलमू लेक ही भारतातील सर्वात उंच लेक आहे. ही लेक नॉर्थ सिक्कीममध्ये असून तिथून चीनची सीमा केवळ चार किमी अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी मज्जाव आहे. काही योग्य कारण असल्याशिवाय आणि आर्मीची परवानगी असल्याशिवाय इथे जाता येत नाही.

 5) सियाचिन हिमनदी

सियाचिन हे ठिकाण हिमालयात आहे. इथेच भारत-पाकिस्तान सीमारेषा संपते. हा परीसर जगातला सर्वात उंच मिलिट्री पॉईंट आहे. सर्वसामान्य नागरीकांना इथे जाण्यासाठी परवानगी नाहीये. 

6) नॉर्थ सेंटिनेल आयलंड, अंदमान

नॉर्थ सेंटिनेल आयलंड हे अंदमान आणि निकोबारचा भाग आहे. इथे काही आदिवासी राहतात. असे म्हणतात की, त्यांना बाहेरील जगाबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे ते बाहेरच्यांना इथे येऊ देत नाहीत. भारत सरकारने इथे जाण्यास बंदी घातली आहे. 

7) बस्तर, छत्तीसगढ

बस्तर हा छत्तीसगढमधील एक जिल्हा असून येथील नैसर्गिक सौंदर्य नेहमीच सर्वांना भुरळ घालतं. पण या परीसरात अनेल नक्षलवागी कारवाया होत असतात. त्यामुळे या परीसरात प्रवास करणे धोक्याचे आहे.  

टॅग्स :Travelप्रवास