शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

सातारा : सातारा जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी

राजकारण : राज्यात मोगलाई आहे काय? शिवजयंतीवर निर्बंधांवरून देवेंद्र फडणवीस यांचा संताप

राजकारण : शिवरायांची सांकेतिक भाषा, अजितदादांचे डोळे अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची फिरकी...शिवनेरीवर काय घडलं?

महाराष्ट्र : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : ह्रदयात अखंड शिवरायांचे स्थान, कोरोनाच्या लढाईत मास्क हीच आपली ढाल

जरा हटके : Shiv Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्षात कसे दिसायचे?; बघा जगभरातील त्यांची 'ही' चित्रे....

महाराष्ट्र : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा, शिवप्रेमींचा उत्साह शिगेला

सोलापूर : सोलापुरात शिवजयंती साध्या पध्दतीने; सार्वजनिक ठिकाणी मूर्ती प्रतिष्ठापना नाही; रॅली, मिरवणुकांना बंदी

मुंबई : Shiv Jayanti: 'हे शिवभक्तांचं सरकार; लोकांच्या सुरक्षिततेसाठी निर्बंध घातलेले आहे'- शिवसेना

कोल्हापूर : Shivjayanti Kolhapur- कोल्हापुरात वेगवेगळ्या मार्गाने शिवजयंती

कोल्हापूर : मर्दासारखं वाग जरा... गाण्यातून गडांचे पावित्र्य राखण्याचा संदेश