शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

पुणे : खूप कंटाळा आलाय, आता हे सगळं नको वाटतंय; ५ दिवसांपूर्वीच अजितदादांनी व्यक्त केली होती मनातील सल

पुणे : Ajit Pawar Passed Away: अजित पवार यांचा शेवटचा फोन; अंगरक्षकांच्या डोळ्यांसमोरच विमान कोसळले

पुणे : Ajit Pawar Passes Away: अजित पवार म्हणाले होते “आता भेट होणार नाही” आणि तेच घडलं; प्रफुल्ल पटेल यांची हृदयद्रावक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल वाटलं नव्हतं! देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जींना सुनावले खडे बोल

गोवा : गोव्यात पक्ष विस्ताराचा होता अजित पवार यांचा प्रयत्न; पण पक्षाचे काम पुढे गेलेच नाही

महाराष्ट्र : धावपट्टी न दिसल्याने पहिल्यांदा 'गो-अराउंड', दुसऱ्या प्रयत्नात घात; बारामती विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

संपादकीय : विशेष लेख: आकाशात अकाली खुडले गेलेले एक अपूर्ण स्वप्न

संपादकीय : जे पोटात, तेच ओठात असा दिलदार नेता! गेल्या ४० वर्षांचा सहवास अर्ध्यावर सोडून गेलेल्या मित्राबद्दल काय सांगू?

महाराष्ट्र : Mayday कॉल दिला अन् ३ सेकंदांत विमान क्रॅश, इंधनाचा स्फोट झाल्याने गेला सर्व प्रवाशांचा जीव

महाराष्ट्र : अजितदादा शेवटपर्यंत कामात होते व्यग्र; अपघातस्थळी कागदांचा ढीग