शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : राष्ट्रवादी विलीनीकरणावर CM फडणवीसांचा खुलासा; मृत्यूच्या आदल्यादिवशी १ तास अजितदादा...

महाराष्ट्र : मी माफी मागतो..!! पीयूष गोयल यांची कबुली; प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत केले होते विधान

महाराष्ट्र : आमचा पक्ष तत्त्वांवर चालणारा; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा पियुष गोयल यांचा दावा पटेलांनी फेटाळला

पुणे : ‘दादांची अखेरची इच्छा पूर्ण होणार’;अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजरांनी फोडला गोविंदबागेतील ‘सस्पेन्स’

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिले? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : पायलट इतक्या वेळा का बदलला?, सहा जण होते तर... , अजित पवार विमान अपघाताबद्दल अमोल मिटकरींचे खळबळजनक प्रश्न

महाराष्ट्र : NCP: विलीनीकरणाऐवजी राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण

महाराष्ट्र : Praful Patel: अजित पवारांच्या परिवाराशी बोलूनच उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय झाला- प्रफुल्ल पटेल

महाराष्ट्र : Sunetra Pawar DCM Oath LIVE: ...पण किमान सुनेत्रा काकींच्या रुपात आम्ही तिथं अजितदादांना पाहू, रोहित पवार भावूक

सांगली : दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्यासाठी सहा महिन्यात काय काय घडलं? जयंत पाटलांनी सगळा वृत्तांत केला उघड