शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : शरद पवार एक जागा भाजपला सोडणार? एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा

महाराष्ट्र : अजित पवारांना धक्का? नीलेश लंके आज शरद पवार गटात घरवापसी करण्याची शक्यता

अहिल्यानगर : विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

सांगली : सांगली लोकसभेच्या जागेची मागणी शिवसेनेची, राष्ट्रवादीचा संबंध नाही; जयंत पाटीलांनी दिलं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार, २२ आमदार शरद पवारांकडे जाणार, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा 

जळगाव : एकीकडे काँग्रेसचा दावा, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून चौघांच्या मुलाखती!

सातारा : Satara: सागर भोगावकरांच्या हातात 'झाडू'ऐवजी 'घड्याळ'; कऱ्हाडमध्ये अजित पवार यांच्याकडून स्वागत

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा..., अजित पवार गटाच्या नेत्याचा थेट इशारा

पुणे : भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान

महाराष्ट्र : महायुतीत वादाची ठिणगी: 'एकनाथ शिंदेसाहेब शिवतारेंना आवरा, अन्यथा...'; मिटकरींचा इशारा